कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील ब्रह्मव्रुदांनी जेम्स लेन द्वारे छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची बदनामी करून खर्या शिवप्रेमींच्या अंत:करणावर मोठा घाव घातला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिकांनी डिसेंबर २००३ ला जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला काळे फ़ासले तेंव्हा तत्कालीन शिवसेना नेते आणि आजचे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत बहुलकरांची माफ़ी मागितली आणि शिवरायांची बदनामी करणार्यांना संरक्षण दिले.आनंद देशपांडे याने शिवसेनेचे मुखपत्र दै.सामना मध्ये ७ सप्टेंबर २००३ रोजी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक करणारे परिक्षण लिहिले.ब.मो.पुरंदरे याने सोलापुरच्या जनता बॅंक व्यख्यानमालेत लेनचे दि.१सप्टेंबर २०३३ रोजी कौतूक केले.शिवरायांच्या बदनामी कटाचे केंद्र भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ कारवाई केली, तेंव्हा मीडियाने संभाजी ब्रिगेड वर आगपाखड केली.तेंव्हा दै.देशोन्नती, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.सम्राट यासारख्या वर्तमानपत्रांनी खरी बाजू जनतेसमोर ठेवली.ग्रुहमंत्री आर.आर.पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणार्यांचा निषेद केला.पण शिवरायांची बदनामी करणारी भांडारकरी व्रुती ना. पाटील यांना समजताच त्यांनी आपली भुमिका बदलली आणि दि.१४ जानेवारी २००४ रोजी पुस्तकावर बंदी घातली , तेंव्हा दि.१६ जानेवारी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पुस्तकावर बंदी घालणे चुकिचे आहे असे मुंबई येथील जाहीत कार्यक्रमात सांगितले आणि त्याच वेळी बाळ ठाकरे उपस्थित होते, ते शांतच बसले. २२ जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर येथे अटलबिहारी वाजपेयींना काळे झेंडॆ दाखवून त्यांचा निषेद केला.तत्कालीन केंद्रीय ग्रुहमंत्री लालक्रुष्ण अडवानी यांनी सोलापुर येथे दि.१६ मार्च रोजी लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यास विरोध केला. तेंव्हा १७ मार्च रोजी उमरगा येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानीचा रथ अडविला व निषेद केला.तर संभाजी ब्रिगेडने २० मार्च रोजी बीड येथे वाजपेयीची जाहीर सभा उधळली.
जेम्स लेन ला बेड्या ठोकुन फ़रफ़टत भारतात आणतो असे ओरडणार्या ना.आर.आर.पाटील यांनी लेनच्या पुण्यातील सुत्रधारांना साधी अटक देखील केली नाही.याउलट चौदा ब्राह्मणांना आणि पुरंदरे,बेडेकरांना ना.आर.आर.पाटील यांनी संरक्षण दिले.तर संभाजी ब्रिगेड च्या ७२ कार्यकर्त्यांवर कारवाई केली.सन २००४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात ना.आर.आर.पाटील यांनी शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता काबीज केली.पण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जी शिस्त राखायला पाहिजे होती ती राखली नाही .फ़ुले-शाहू-आंबेडरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र शासनाने वकील आशुतोष कुंभकोणी या वकिलाला सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमले आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात पुस्तकावरील बंदी उठविली.रयतेला न्याय देणार्या शिवरायांना त्यांच्या महाराष्ट्रातच न्याय मिळाला नाही.याला कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारचा नालायकपणा जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीला लायक म्हणुन निवडले नाही तर भाजप - शिवसेनेपेक्षा कमी नालायक म्हणुन निवडले पण हे तर त्यांच्या पेक्षा नालायक निघाले.
महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात गेले.वकील रविंद्र अडसुरे यांचेकडे सदर केस होती .पण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात्यातील जो सुप्रिम कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठीची परिक्षा अनुतिर्ण झाला आहे. अशा वकील संदीप खरडे या वकीलाला कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमले आणि खरडे यांच्या आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारच्या नालायकपणामुळे पुस्तकावरील बंदी उठली.एरवी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे वैयक्तिक प्रकरण असेल तर त्या केस मध्ये लक्ष घालणार्या नेत्यांनी शिवाजीराजांच्या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घातले नाही.त्यामुळे न्यायाधिशांनी पुस्तकावरील बंदी ९ जुलै २०१० रोजी उठवली खरे तर हा निकाल संविधानाला धरून दिला नाही, अभिव्यक्ती विचाराला आहे.घटनेतील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नैतिकता, सुसंस्क्रुतपणा, जबाबदार पणा, सामाजिक स्वास्थ , राखणारे लेखन असावे असे निर्बंध घातलेले आहेत.लेनचे पुस्तक हे ब्राह्मणांच्या डोक्यातील विक्रुती आहे.न्यायाधिशांनी संविधानाचा अपमान केला आहे.सारांश महाराष्ट्रातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप, मनसे हे सर्वच राजकीय पक्ष केवळ शिवरायांचे नावच घेतात पण व्रुत्ती तशी नाही.त्यामुळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं म्हणजे हिजड्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केल्यासारखे आहे.ना.आर.आर. पाटलांनी तर शिवरायांशी गद्दारी केली आहे.शिवप्रेमी त्यांना कदापी माफ़ करणार नाहीत.ना. पाटील म्हणजे शरद पवारांचा सोंगाड्या आहेत.
शिवप्रेमींनो काळ कठीण आहे.खचून जाऊ नका, निराश होऊ नका, शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्याचा आतापर्यंत सत्यानाश झाला आहे आणि होईल.पुस्तकाचे व शिवरायांचे अपमानाचे समर्थन करणारे जेम्स लेनचे औलाद आहेत.शिवरायांसाठी सर्वस्व पणाला लावा.शिवाजी महाराज आमच्यासाठी आग्राच्या तुरुंगात ५ महिने राहिले आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचे उपकार तर फ़ेडायला तर सात जन्म पण अपुरे आहेत. मग तुम्ही काय करणार शिवरायांसाठी ? जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असे सहजासहजी घडलेले नाही.पुरंदरे - बेडेकर या जेम्स च्या औलादिंनी कथा, कादंबर्या, नाटके, पाठ्यपुस्तके , शिल्प याद्वारे दादू कोंडदेव , रामदास यांना शिवराय व जिजाऊ यांच्या सोबत दाखवुन त्याला समांतर जोक तयार केला व तो जोक लेनद्वारे ब्राह्मणांनि लिहुन आणला.दादू कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते हे ऐतिहासिक रित्या सिद्ध झालेले आहे.तेंव्हा शिवप्रेमींनो खर्या शिवचरित्राचा अभ्यास करा आणि विक्रुत आणि भटी महाभागांचे तोंड कायमचे बंद करा हेच शिवरायांना अभिवादन !