29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान ३

         ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. "मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज"  ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे.
           या प्रुथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. त्यांचा हा अहंमगंड त्यांच्याच जातीतील माजी पोलिस प्रताप जोशी(IPS) यांनी खोडून काढला आहे. ते लिहितात : परशुरामाने २१ वेळा क्षत्रियांचा संहार केला हे काल्पनिक आहे. त्रेतायुगातील परशूरामाने कोकण भुमीची स्थापणा केली, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. ग्रीक लोक व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या किणार्यावर इ.स.६४३ ते ६५६ या दरम्यान आले. त्यातील काही लोकं कारणास्तव १४ लोकं म्रुत झाले. परशूरामाने त्या १४ लोकांना जीवंत केले व त्याचे स्थानिक स्त्रियांशी लग्न लावून दिले, अशा स्वकल्पनेनेरचलेल्या कथा खोट्या आहेत. अशाच कथा पुरंदरेे  यांनी त्यांच्या ग्रंथात रचलेल्या आहेत.
          आता एक नवीन संशोधन समोर आले आहे. पुण्यातील राम पायगुडे यांचा " परशूराम नव्हे, तर जामदग्न्य राम" अशा शिर्षकाचा प्रदिर्घ लेख इ.स.२००५ च्या "शिवराय" या विशेषकांत प्रसिद्ध झालेला आहे. त्यात जामदग्न्य राम हा क्षत्रिय राजा होता. त्याने २१ वेळा क्षेत्र संहार केला नाही तर २१ इंद्रियांवर ताबा मिळवला होता. परशूराम हा पुरुष जन्माला घालून त्याला ब्राह्मणांनी चिरंजीवित्वही बहाल करण्यात आलं आहे.
               इतिहास संशोधक, इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार जेम्स लेनच्या ग्रंथाला शिवचरित्र मानत नाहीत. लेनचा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास आहे. लेन पुर्णत: बखरी, दंतकथा यावर अवलंबून आहे. शिवाजी महाराजांच्या पित्रुत्वाबद्दल कुणी तरी हेतुत: कुचाळकी सांगुण ती ग्रंथात घालण्यास प्रव्रुत्त केले असावे. जो घाणेरडा मजकूर होता, तो विनोद होता असे लेन म्हणतो, लेनला मुळ सुत्रधाराला पाठीशी घालावयाचे आहे.
          डॉ.जयसिंगराव पवार यांनी लेनचे विधान व विचारवंतांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेम्स लेनच्या ग्रंथावर हल्ला करून त्याच्या विक्रुत विधानांना चव्हाट्यावर आणण्याचे पहिले धाडस साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक श्री ज्ञानेश महाराव यांनी दाखवले. २२ डिसेंबर २००३ च्या "चित्रलेखा" च्या अंकात "विदेशी पुस्तक व देशी मस्तक" या शीर्षकाखाली त्यांची लेनचे विधान प्रसिद्ध करून शिवरायांप्रमाणेच जिजाऊमातेला दैवत मानणार्या काळजाला अस्सल कोब्रा नाग डसावा अशी ही पिचकारी आहे.
           डॉ.जयसिंगराव पवारांनी थोर समाजवादी नेते प्रा.मधू दंडवतेंची प्रतिक्रिया दिली आहे. प्रा.मधू दंडवते यांनी म्हंटले आहे की ऐकिव दंतकथा किंवा कुटाळकीने पसरवलेल्या महान व्यक्तीच्या जीवनाबद्दलच्या अफ़वा हा इतिहासाचा आधार होऊ शकणार नाही, हा संकेत पाळला गेला नाही तर इतिहास लेखणाची विश्वासार्हता संपुष्टात येईल. नागरिकांची सहिष्णुता आणि इतिहासकारांची विश्वासार्हता यांची सांगड हिच इतिहास संशोधनाची खरी आधारशिला होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी म्हंटले आहे की, लेनची विधाने म्हणजे त्याच्या विद्वत्तेची दिवाळखॊरीच होय. विचारवंत व पत्रकार श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांनी लिहिले आहे की, लेनची विधाने अत्यंत खोडसाळ व हेतुपुर्वक गैरसमज निर्माण करणारी आहेत,विलक्षण चिड यावी अशी आहेत.
            विचारवंत प्रा.सोनाळकरांनी लेनच्या विक्रुत मनोभुमिकेवर हल्ला करताना म्हंटले आहे : लेनसारखी विधाने काही विशिष्ट जातीची मंडळी महाराष्ट्रात खाजगीत करत असतात. त्यामागे वर्णवर्चस्व मनोभुमिका आहे. इतकी थोर, बुद्धिमान, कर्त्रुत्ववान व्यक्ती फ़क्त आमच्याच जातीत जन्माला येवू शकते. बुद्धिमत्तेचा सारा ठेका फ़क्त आमच्याकडेच आहे. महाराष्ट्रातील सगळी कर्त्रुत्ववान माणसे आमच्यात जातीत जन्माला आलेली आहेत, मग हा अपवाद कसा ? कदाचित याचे मुळ आमच्याच जातीत असेल अशी ही घ्रुणास्पद विक्रुत मनोभुमिका आहे.
थोर विचारवंत न्या.बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की इतका कुचका मेंदू, इतकी नीच मनोव्रुत्ती व विक्रुत प्रव्रुत्ती या देशात विशेषत: पुण्यात का निर्माण होते याचे संशोधन इतिहासकारांनी, मानसशास्त्रज्ञांनी, समाजशात्रज्ञांनीही करण्याची गरज आहे.
          वरील सर्व विचारवंतांचे विचार डॉ.जयसिंगराव पवार यांनी डॉ.वसंतराव मोरे यांच्या "जेम्स लेन संशोधक की विध्वंसक ?" या पुस्तकामध्ये प्रदिर्घ प्रस्तावनेत दिलेले आहे. 
डॉ.जयसिंगराव पवार यांनी आणखी काही विचारवंतांचे विचार दिले आहेत. भांडारकर संस्थेवरील हल्ल्याबाबत मुंबईच्या विदुषी डॉ.वर्षा शिरगावकर लिहितात: आपण एखाच्या व्यक्तीला दैवी पातळीवर बसवतो, तेंव्हा तिच्याबद्दल विश्लेषणाचा आमच्या मनात कधीच विचार येत नाही. त्या व्यक्तीबद्दल कोणी विश्लेषणात्मक काही लिहिले तर आमच्या अभिमानाचा अंगार इतका फ़ुलतो की त्याचा वणवा होतो. अमुक विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहिणे ही आमचीच मक्तेदारी असून इतरांनी तसा प्रयत्न केल्यास आम्ही पुरावे नष्ट करू, असा दहशतवाद पसरवू की, परत कोणी आमच्या अतीव प्रितीच्या व्यक्तीबद्दल लिहिण्याचे धाडस करणार नाही. ही व्रुत्ती पाशवी व्रुत्तीपेक्षा वेगळी नाही. इतिहास संशोधन ही कोणाची मक्तेदारी नाही (दैनिक.महाराष्ट्र टाईम्स : दि.१६ जानेवारी २००४)
             पत्रकार व विचारवंत श्री प्रकाश बाळ म्हणतात, आपला समाज परंपरागत, पुराणमतवादीच राहिला. राज्यसंस्था मात्र आधुनिक बनत गेली. अशा परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या परंपरा व पुराणमतवादाच्या मर्यादा पडल्या. जेम्स लेनसारखे रस्त्यावरच्या गोष्टी ऐकूण. लेनची विधाने कागदपत्रांच्या आधारावर केलेली नाहीत. इतिहास लेखनशास्त्राशी तो प्रामाणिक राहिलेला नाही.
७ फ़ेब्रुवारी २००४, NDTV वर Big Fight या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते श्री संजय निरूपम, राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, "लोकसत्ता" चे संपादक कुमार केतकर होते. चर्चेचा विषय : भांडारकर संस्थेवरील हल्ला : कुमार केतकरांची भुमिका : हि पुस्तकबंदी केवळ लोकशाहीविरोधी नव्हे तर संस्क्रुतीविरोधी आहे. अशा मार्गाने जाणारे शेवटी बुद्धाच्या मुर्त्या फ़ोडणारे तालिबानवादीच होणार. भांडारकर संस्थेवरील हल्ला हा केवळ रानटीपणा असून पुस्तकावरील बंदी ही हुकुमशाहीचे निदर्शक आहे. आपण लोकशाहीत राहतो, आम्ही संस्क्रुती, परंपरा व विचारस्वातंत्र्य यांची बुज ठेवली आहे. विचाराला विचाराने, पुस्तकाला पुस्तकाने उत्तर दिले पाहिजे, दगडाने नव्हे !
             पण जिथे विकार आहे, विक्रुती आहे तिथे काय करायाचे ? केतकर म्हणतात : विक्रुत लेखन करणार्या लेखकांची उपेक्षा केली पाहिजे. हे केतकर यांचे बालीश उत्तर आहे. थोर स्त्रिच्या चारित्र्यावर जर तो किंवा इतर कोणी हल्ला करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत आहे. भांडारवरील हल्ला हा हिंसात्मक, रानटी नाही काय ?
             ब्राह्मणेत्तरांच्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांसारख्य़ा संघटना या ब्राह्मणी वर्चस्वाविरोधात सतत दंड थोपटून उभ्या आहेत. या उलट ब्राह्मणवाद्यांचे प्रयत्न गनिमी काव्याचे, भुमिगत स्वरुपाचे आहेत. आज ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर या दोन समजाच्या सरम्यान संशयाचे व अविश्वासाचे धुके निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात इतिहास संशोधन व लेखन या क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होते. रामदास हा शिवरायांचा गुरु नव्हता, हे ब्राह्मण लेखक प्रा.न.र.फ़ाटक यांनी त्यांच्या पुस्तकार निदर्शनास आणुन दिले आहे.
            भांडारकरवरील मंडळींनी लेनला मदत करणार्यांची नावे पुण्याचे श्री म.अ.मेहंदळे यांनी एका लेखात दिलेली आहे. ही माहिती दैनिक सकाळ दि.३ जुन २००४ मधली आहे.ती नावे अशी आहेत. ग्रंथपाल श्री वा.ल.मंजुळ, डॉ.श्रीकांत बहुलकर आणि सुचेता परांजपे, श्री मंजुळ यांनी लेन ला ग्रंथ उलपब्ध करून दिले. डॉ.बहुलकर याने त्याला "शिवभारत" या संस्क्रुत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यात सहाय्य दिले आणि डॉ.परांजपे यांनी त्याला मराठी शिकवले.
संदर्भग्रंथ :
राजा शिवछत्रपती ,आव्रुत्ती १४ वी,२००१.[बाबा पुरंदरे], शिवशाही[प्रा.मा.म. देशमुख], शिवधर्म[प्रा.मा.म. देशमुख], शिवछत्रपती एक मागोवा[डॉ.जयसिंगराव पोवार], मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज[डॉ.सुभाष के.देसाई], जेम्स लेन :संशोधक की विध्वंसक[डॉ.वसंतराव मोरे], ब्राह्मण द्वेष्टा जेम्स लेन[प्रा.विष्णूदास एच.मगदूम], शिवाजी राजेंचे खरे शत्रू कोण ?[प्रा.श्रीमंत कोकाटे], शिवाजी आणि शिवकाळ [सर जदुनाथ सरकार], छ.शिवाजी आणि त्यांची प्रभावळ[सेतु माधवराव पगडी], छ.शिवाजी की साहित्यिक प्रतिमा. कितनी सही, कितनी प्रेरक[डॉ.वसंतराव मोरे], जेम्स लेन च्या पुस्तकावर विद्वानांची मते.,महाराष्ट्रातील वार्तापत्रे आणि विद्वानांची मत

16 प्रतिक्रिया :

  1. बाब्या पुरंदरेला शाहीर म्हणने म्हणजे खर्या शाहिरांचा अपमान अहे हा.हरामखोराने शिवरायांचा अपमान केला आहे त्याच्या घाणीने भरलेल्या डबक्यामध्ये.
    पुरंदरे या सर्वाच्या अनौरस पुत्राचा जाहीर निषेद........
    ब्राह्मण संपवा देश वाचवा............

    ReplyDelete
  2. बाब्याज्या पुरंदरेने मराठ्यांचा अपमान केला आहे त्त्या पुस्तकात.आणि मराठेच त्याच्या नादाला लागतात काय म्हणावे याला आता.सर्व मराठ्यांनी पुरंदरेला धरून बडवायला पाहिजे आता.
    जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  3. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला ब्राम्हणांचा रोग लागला आहे आणि तो इतका गंभीर आहे की अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर ब्राम्हणांची चिरफाडच करावी लागेल.

    ReplyDelete
  4. हरामखोर पुरंदरे ने जेम्स लेनचे कौतुक केले आणि नंतर न्यायालयात डांबल्यावर म्हणतो मी पुस्तक वाचले नाही.किती ना निच पणा हा फ़क्त ब्राह्मणांतच असू शकतो.

    ReplyDelete
  5. ब्राम्हण सरळ सरळ मुस्लिमांचा विरोध करू शकत नाही, कारण मुस्लीम त्यांना भारी पडतील. म्हणून भट मराठयांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात. एका ब्राम्हणाने फेसबुकवर बॉम्बस्फोट केल्याची व बाबरी पाडल्याची कबुली दिली आहे किती चांगले ब्राम्हण याचा विरोध करतात बघू. आता पर्यंतचा इतिहास आहे, ब्राम्हण त्यांचे मार्ग बदलतात पण ध्येय कधीच बदलत नाही आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे बहुजनांना गुलाम ठेवणे.

    ReplyDelete
  6. दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण आहे म्हणून यांनी आदळआपट करणे सुरु केले आहे.

    ReplyDelete
  7. बाब्या पुरंदरेला शाहीर म्हणने म्हणजे खर्या शाहिरांचा अपमान अहे
    सगळे ब्राम्हण शिवद्रोही नसतात, पण सगळे शिवद्रोही ब्राम्हण कसे?

    ReplyDelete
  8. भटांनो कितीही भुंका, समाज आता भिणार नाही!
    रक्त सांडले तरी, संभाजी ब्रिगेड मागे हटणार नाही!!
    रक्तारक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ! जय शिवराय!!
    ---- संभाजी ब्रिगेड

    ReplyDelete
  9. पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक
    आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची
    उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.
    १. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
    २. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
    ३. दादोजी कोंडदेव पुरस्करा संदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव
    शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर
    करू शकले नाहीत?
    ४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत
    असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
    5. लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील
    बदनामीचे कलंक पुसन्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा
    अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
    ६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या
    विषयावर परिसंवाद ठेवला होता। यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची
    संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
    ७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वत
    समविचारी सन्घटनान्च्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
    ८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे
    यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?
    अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे
    किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.
    बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा ,
    उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे
    सत्य धक्कादायक असेल.

    ReplyDelete
  10. एकदा बहिन आणि भाऊ रस्त्याने चालले होते.बहिन २० वर्षाची तर भाऊ ५ वर्षाचा होता.तिथून एक तरूण सायकलस्वार जात होता.त्याने त्या मुलीच्या छातीला बोट लावले त्याच बरोबर त्या मुलीने पायातील चप्पल काढले आणि खाडकण त्या तरूणाच्या थोबाडात हाणले.ते सगळे लहान भावाने पाहले आणी तो बहिनिला म्हणाला की ताई त्याने तुझ्या छातीला एक बोट लावले तुहि त्याच्य छातीला बोट लावायची होतीस, त्याला तु चप्पलने का मारलं ?
    त्याच ठिकाणी जर २५ वर्षाचा भाऊ असता तर ? ताईचे चप्पल निघेपर्यंत त्याने त्या तरूणाला तिथेच आडवा केला असता.
    आपल्या समजाचं वय आहे ५ वर्ष आणि म्हणून आम्हाला आपला अपमान केलेला समजत नाही ? हेच मराठ्यांच्या बाबतीत झाले आहे पुरंदरेने जे घाण केली आहे ती मराठ्यांना समजत नाही वयाच्या कमीपणामुळे. पण मराठ्यांचा २५ वर्षाचा संभाजी ब्रिगेड नावाचा भाऊ आहे जो घाणीला साफ़ करत आहे आणी मला विश्वास आहे की एक दिवस इथे ब्राह्मण वस्ती होती असे म्हणावे लागणार आहे.

    ReplyDelete
  11. धाकलं पाटील तुम्ही म्हणाला होता ते खरच आहे की ब्राह्मण जातीकडून चांगुलपणाची अपेक्षा करणं म्हणजे नपुंसक लोकांकडून लोकसंख्या वाढीचा प्रस्ताव मंजुर करण्यासारखं आहे.
    षंड ,नपुंसक लोकांकडून अपत्यप्राप्ती अशक्य तसा ब्राह्मणांकडून चांगुलपणा अशक्यच.....

    ReplyDelete
  12. मराठ्यांनीच काढलेल्या या बामनाने मराठ्यांचा म्हणजे आपल्या बापाचाच अपमान केला आहे.नमक हरामी बामन...आपल्या तोट्याचं गिळून आपल्या फ़ायद्याचं ओकणारी निच जात या भारत देशात हजारो वर्षापासून फ़तकाल मांडून बसली आहे. ती कोणती कोणी सांगाल का ?

    ReplyDelete
  13. पुरंदरेने आजपर्यंत एकपण पोवाडा गायलेला नाही शिवरायांवर तरिही त्याला शिवशाहीर म्हणतात म्हणे...काय हा अडाणीपणा....

    ReplyDelete

  14. ब्राह्मण एवढे कमी असून तुम्ही जास्त लोकं असून तुमचा अपमान करून ते मोकाट सुटतात कसे ? राज्यामध्ये राज्य मराठ्यांचच आहे ना ?

    ReplyDelete
  15. मराठा सत्ताधारी बामणांचे चाटे आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
      खरं आहे सत्ताधारी बामनांचे गुलाम झाले आहेत.ते म्हणतील तेंव्ह हे पाऊले उचलणार..

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.