tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post962997130964754761..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषाअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-62565476439334400332013-01-21T14:20:05.793+05:302013-01-21T14:20:05.793+05:30नाही विसरलो मीनाही विसरलो मीश्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-85314762286847854132013-01-14T20:16:55.660+05:302013-01-14T20:16:55.660+05:30Peshave he Maratha Chatrapatiche Peshave hote hi g...Peshave he Maratha Chatrapatiche Peshave hote hi gosht tumhi Brahmandwesha mule visarala aahat ase disate...Vikramhttps://www.blogger.com/profile/01233897820905228557noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-13464462433384028322013-01-04T22:30:52.138+05:302013-01-04T22:30:52.138+05:30अहो एवढे कष्ट करण्याचे गरज नव्हती
फ़क्त येवढे म्हण...अहो एवढे कष्ट करण्याचे गरज नव्हती<br />फ़क्त येवढे म्हणाला असता की "मराठ्यांचं पानिपत तर विजय ही मराठ्यांचा" आणि विजय पेशव्यांचा तर पानिपतही पेशव्याचं<br /><br />जात आणि वर्ण वेगळे आहेत मराठा क्षत्रियच आहेत.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-33613292935857738772013-01-04T20:17:12.149+05:302013-01-04T20:17:12.149+05:30पानिपत आणि अटकेपार झेंडा...
मराठी लोकांच्या नावा...पानिपत आणि अटकेपार झेंडा...<br /><br />मराठी लोकांच्या नावाने चालणार्या एका ब्लॉगवर पानिपत हे मराठ्यांचे नसून पेशव्यांचे आहे असे सांगितले आहे. हा लेख ज्याने लिहिला त्याने एकतर अर्धवट माहिती घेऊन लिहिलेला आहे किंवा ब्राह्मण समाजावर टीका करण्यासाठी हेतुपुरस्पर अर्धवट लेख लिहिलेला आहे. या लेखकाच्या माहितीसाठी हा एक लेख.<br /><br />या लेखकाचे म्हणणे आहे कि पानिपतचा संबंध मराठ्यांशी का जोडला जातो.<br />इतिहासकाळात स्वराज्यात म्हणजेच मराठा सैन्यात लढणाऱ्या प्रत्येकाला मराठा समजले जात असे. यामध्ये त्याच्या जातीचा विचार कधीही केला जात नसे. म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, दलित हे सर्व जातीचे लोक मराठा या नावाखाली स्वराज्यासाठी लढत होते. हे सर्व जण स्वतःला मराठाच समजत असत. म्हणून प्रत्येक युद्धाला मराठ्यांचे युद्ध असे म्हणले जाते. <br />तसेच पेशवा हे छत्रपति शिवरायांनी शिवशाहीत निर्माण केलेले पद आहे. याचा अर्थ असा कि पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक अधिकारी होते. मालक नाही. म्हणून त्यांनी जिंकलेल्या कोणत्याही युद्धाला पेशव्यांचा विजय न म्हणता मराठा साम्राज्याचा विजय म्हणले जाते. यासाठीच पानिपतचा संबंध देखील मराठ्यांशीच जोडला जातो.<br /><br />पुढे हे लेखक महाशय म्हणतात कि नेतृत्व करणारे पेशवे हे ब्राह्मण म्हणून तो पराभव ब्राह्मणांचा आहे, मराठ्यांचा नाही.<br />येथे आपण छत्रपति शिवरायांचा संदर्भ घेऊयात. छत्रपति शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे श्रीरामाचे वंशज असलेले राजपूत घराण्यातील होते. म्हणजे अर्थातच क्षत्रिय. तसेच राजमाता जिजाऊ या श्रीकृष्णाचे वंशज असलेल्या यादव कुळातील होत्या. म्हणजे त्यासुद्धा क्षत्रियच होत्या. या दोघांचे थोर सुपुत्र म्हणजे छत्रपति शिवराय. म्हणजेच छत्रपति शिवराय देखील क्षत्रियच होते. क्षत्रिय शिवरायांनी मराठा तरुणांचे नेतृत्व केले.<br />छत्रपति शिवरायांनी जिंकलेल्या प्रत्येक युद्धात मराठ्यांचा विजय झाला असे म्हणले जाते. क्षत्रियाचा विजय झाला असे कधीही म्हटले जात नाही. म्हणून याच नात्याने पानिपतचा पराभव हा मराठ्यांचाच झाला हे आपण सांगू शकतो.<br /><br />पानिपतात पेशव्यांनी नेतृत्व केले म्हणून पानिपत हे पेशव्यांचे झाले असे मानले तर, "मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला" या वाक्याला अर्थच राहत नाही. कारण या विजयातदेखील पेशव्यांचेच नेतृत्व होते. <br />तसेच प्रतापगडाचे युद्ध देखील क्षत्रियांनी जिंकले असे देखील म्हणता येईल कारण त्या युद्धात क्षत्रिय शिवरायांनी नेतृत्व केले होते, मराठ्यांनी नाही.<br /><br />याच न्यायाने मराठा साम्राज्य हा शब्द देखील बाद होऊ शकतो. कारण मराठ्यांना स्वजातीचा राजाच नाही. छत्रपति शिवराय आणि शंभूराजे हे दोघेही आणि त्यांचे वंशजदेखील क्षत्रियच आहेत, मराठा नाही. कसे ते मी वरती सांगितलेच आहे. म्हणून या न्यायाने मराठा साम्राज्याला क्षत्रिय साम्राज्य म्हटले पाहिजे.<br /><br />आजच्या मराठा समाजाने हे नेहेमी ध्यानात ठेवले पाहिजे. कारण फक्त त्यांचेच नाही, तर सर्वच जातीच्या लोकांचे पूर्वज हे मराठा साम्राज्यासाठी मराठा या नावाखाली लढलेले आहे. म्हणून ते सर्वच मराठा आहेत. येथे जातीचा कसलाही संबंध नाही.<br /><br />म्हणूनच पानिपतचा पराभव हा मराठा जातीचा पराभव नसून मराठा साम्राज्याचा पराभव आहे. आणि याच नात्याने अटकेपारचा विजयदेखील मराठा साम्राज्याचाच आहे. एकट्या मराठा जातीचा नाही. Anonymoushttps://www.blogger.com/profile/12983370999446979744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-40209048547670913772013-01-03T23:04:29.562+05:302013-01-03T23:04:29.562+05:30इतिहासकाळात स्वराज्यात म्हणजेच मराठा सैन्यात लढणाऱ...इतिहासकाळात स्वराज्यात म्हणजेच मराठा सैन्यात लढणाऱ्या प्रत्येकाला मराठा समजले जात असे. यामध्ये त्याच्या जातीचा विचार कधीही केला जात नसे. म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, दलित हे सर्व जातीचे लोक मराठा या नावाखाली स्वराज्यासाठी लढत होते. हे सर्व जण स्वतःला मराठाच समजत असत. म्हणून प्रत्येक युद्धाला मराठ्यांचे युद्ध असे म्हणले जाते. <br />तसेच पेशवा हे छत्रपति शिवरायांनी शिवशाहीत निर्माण केलेले पद आहे. याचा अर्थ असा कि पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक अधिकारी होते. मालक नाही. म्हणून त्यांनी जिंकलेल्या कोणत्याही युद्धाला पेशव्यांचा विजय न म्हणता मराठा साम्राज्याचा विजय म्हणले जाते. यासाठीच पानिपतचा संबंध देखील मराठ्यांशीच जोडला जातो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-52558644501021415242013-01-02T14:45:18.386+05:302013-01-02T14:45:18.386+05:30मराठयंचा पवित्र ज्वाज्वल इतिहास हा इतिहास जमा करण्...मराठयंचा पवित्र ज्वाज्वल इतिहास हा इतिहास जमा करण्याच प्रयत्न झाला नव्हे तो इतिहास जमा केलाच पण अयच इतिहासाच्या दफ़नभुमीतुन इतिहासचे नवसर्जन करण्याची जिम्मेदारी आता आपल्यावर येऊन ठेपली अहे ही जिम्मेदारी आपण निभावली पाहिजे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-35981365747107798212013-01-02T14:40:52.126+05:302013-01-02T14:40:52.126+05:30मस्त लेख
इतिहास पुनर्लेखनासाठी अहोरात्र झटनार्या ...मस्त लेख <br />इतिहास पुनर्लेखनासाठी अहोरात्र झटनार्या तमाम इतिहासकारांचे अभिनंदन आपले काम चांगले आहे.Sushant Killedarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-59869378590092445912013-01-02T14:40:13.710+05:302013-01-02T14:40:13.710+05:30सुर्याचं तेज कितीही झाकुण टाकण्याचा प्रयत्न केला त...सुर्याचं तेज कितीही झाकुण टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते तेज समोर येतच त्याशिवय ज्यांनी या सुर्याला झाकून ठेवण्याच काम केलं ते जळून भस्म होनारहिंदू गर्जना - खरा इतिहासhttps://www.blogger.com/profile/10551470649332183443noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-80211976582388212942013-01-02T14:40:03.548+05:302013-01-02T14:40:03.548+05:30या देशात अत्यत विक्रुत बुद्धी,विक्रुत मन, विक्रुत ...या देशात अत्यत विक्रुत बुद्धी,विक्रुत मन, विक्रुत विचार व विक्रुत आचार घॆऊन जगणारा मानवसमुह आस्तित्वात आहे, हे सामाजिक आणी ऐतिहासिक वास्तव आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-39768543477888998352013-01-02T14:39:16.391+05:302013-01-02T14:39:16.391+05:30ब्राह्मण ही जात एक अशा कुत्र्याची शॆपूट आहे की जी ...ब्राह्मण ही जात एक अशा कुत्र्याची शॆपूट आहे की जी पाईफ मध्ये घातली की पाईप वाकेल पण शेपुट सरळ होणर नाही.चंद्रकांत देशमुखhttps://www.blogger.com/profile/04192726367464251835noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-22135074522284226252013-01-02T14:38:04.629+05:302013-01-02T14:38:04.629+05:30मराठा म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पराक्रम, नैतिक...मराठा म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पराक्रम, नैतिकता,परोपकार,शालीनता ,पण अशा या मराठ्यांच्या इतिहासाला बदनाम करण्याचे काम याच ब्राह्मणांनी केले.<br />इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे.हिंदू शिवप्रतिष्ठानhttps://www.blogger.com/profile/02356766684889885451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-83701700709278509512013-01-02T14:37:00.090+05:302013-01-02T14:37:00.090+05:30ब्राह्मण हे काय काय गिळतात अणि काय काय ओकतात हाही ...ब्राह्मण हे काय काय गिळतात अणि काय काय ओकतात हाही एक इतिहास आहे.झलकारी गिळली-लक्ष्मीबाई ओकली, बळीराजा गिळला- वामन बोकांडी बसविला,इतकच नव्हे तर रामदास व पेशवाई मध्ये असेच सिद्ध केले आहे की दत्तो वामन पोतदार यां कोणा इतिहासकाराने(?) नाना फ़डणीस या अर्ध्या शहाण्या च्या रखेल्या गिळल्या होत्या । अता बोला । <br />अर्थात आपल्या तोट्याचं गिळणारी आणि आपल्या भल्याचं मिठ मसाला लावुन सांगणारी हरामी प्रव्रुत्ती या देशात हजारो वर्षापासून फ़तकल मांडून बसलेली आहे, हे समाजशास्त्रीय वास्तव आहे. <br />♦ नागवंशीय सम्राट ♦https://www.blogger.com/profile/12388632871522291169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-82243045603565609022013-01-02T14:36:11.810+05:302013-01-02T14:36:11.810+05:30ज्यांचा इतिहास दगाबाजी-नमकहरामी-बाईलबाजी-चमचेगिरी-...ज्यांचा इतिहास दगाबाजी-नमकहरामी-बाईलबाजी-चमचेगिरी-चोचलेगिरी-भाडखाऊपणा-बेदिली-अनैतिकता-अनाचार-अत्याचार-अनागोंदी-इ. दुर्गुनांनी बरबटलेला आहे अशा या हरामी ब्राह्मण जातीकडून अपेक्षा करणात ती कोणती ? नालायकांनी इतिहासाचे विक्रुतीकरण केले एवढंच काम केले.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-18640223410581436182013-01-02T14:35:06.451+05:302013-01-02T14:35:06.451+05:30NICE ARTICLE !!!!!!!!!!!!!!!!NICE ARTICLE !!!!!!!!!!!!!!!!Anjali Kulkarnihttps://www.blogger.com/profile/08906677399882965156noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60493343617468783802013-01-02T14:32:11.009+05:302013-01-02T14:32:11.009+05:30ब्राह्मनी इतिहासातील घोडचुका आता लोकांच्या लक्षात ...ब्राह्मनी इतिहासातील घोडचुका आता लोकांच्या लक्षात येत आहेत ही चांगली बाब आहे.आमच्यासाठी.संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत बरेच काम केलेले आहे अणि माझी अशी विनती आहे की आता एकदा घेतलेले कार्य थांबवू नये चालूच राहुदेत.<br />जय संभाजी ब्रिगेड ॥ जय मुलनिवासीअमित पाटीलhttps://www.blogger.com/profile/16062113141188431519noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-87638817447426067162013-01-02T14:30:24.815+05:302013-01-02T14:30:24.815+05:30जिथे द्वेष तिथे नाही उत्कर्ष...लक्षात ठेवा प्रत्ये...जिथे द्वेष तिथे नाही उत्कर्ष...लक्षात ठेवा प्रत्येकाने.साहिल परांजपे-पेशवाhttps://www.blogger.com/profile/07695626528191289599noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-44502764464139320082013-01-02T14:30:11.410+05:302013-01-02T14:30:11.410+05:30मित्र धाकलं पाटील
आपण निव्वल द्वेषातून लिहिला आहे ...मित्र धाकलं पाटील<br />आपण निव्वल द्वेषातून लिहिला आहे हा लेख ,आता या लेखाचा काही उपयोग होत नाही वर्तमानात जगायला पाहिजे तरच भले होईल.महाराष्ट्रात राहणारा हा मराठा म्हनुन मराठ्यांचे पानिपत झाले मग ते कोणत्याही समाजाचे झालेले असो.पण द्वेष भरला मनात की आम्ही काहीही सांगोत तुम्ही काही ऐकणार नाही हे आम्हाला माहीत आहे.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-63749639061024164712013-01-02T14:29:25.486+05:302013-01-02T14:29:25.486+05:30जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय शाहू राजे ...जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय शाहू राजे । जय भिम । जय क्रांतिसुर्य महात्मा फ़ुले ।जय मुलनिवासी । जय बहुजन । जय संभाजी ब्रिगेड । जय अनार्य । जय नागवंशीय । जय मुलनिवासी नायकAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60606987303203156852013-01-02T14:29:08.214+05:302013-01-02T14:29:08.214+05:30याचा अर्थ इतिहासचे शुद्धीकरण होत आहे पाटील साहेब ध...याचा अर्थ इतिहासचे शुद्धीकरण होत आहे पाटील साहेब धन्यवाद.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-1246415924494120922013-01-02T14:28:38.715+05:302013-01-02T14:28:38.715+05:30सत्य इतिहास आता लोकांसमोर येत आहे हे आपले भाग्य सम...सत्य इतिहास आता लोकांसमोर येत आहे हे आपले भाग्य समजले पाहिजे .संभाजी ब्रिगेड चे मनोमन आभार मानतो मी इतिहास शुद्धीकरणासाठी.धा.पाटील आपले पण आभार आता पर्यंत अपण बरेच इतिहास लोकांसमोर आणला आहेत.पानिपत च्या आधिच्या लेखातच मला कळाले खरे आहे ते.धन्यवाद.राजेश पाटॊळेhttps://www.blogger.com/profile/11966115091882431673noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-58239088289073868052013-01-02T09:03:21.532+05:302013-01-02T09:03:21.532+05:30आपले इतिहासकार सुद्धा बळी पडले खोट्या इतिहासाचे म्...आपले इतिहासकार सुद्धा बळी पडले खोट्या इतिहासाचे म्हनुन त्यांनी पण चुकीचाच इतिहास लिहिला आहे पण आता सगळा इतिहास लोकांसमोर येत आहे त्या संर्वांचे अभिनंदन आणि आभार जे खर्या इतिहासाचे समर्थन करतात त्यांची इच्छा लवकरच पुर्ण होईल.Rahul Kamathttps://www.blogger.com/profile/08068907736490489832noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-57903814042469857852013-01-02T08:54:15.469+05:302013-01-02T08:54:15.469+05:30आजपर्यंत मराठे ही म्हणातात की पानिपत मराठ्यंचे झाल...आजपर्यंत मराठे ही म्हणातात की पानिपत मराठ्यंचे झाले पण यामुळे लोकांना समजेल की काय सत्य आहे ते.आपले प्रयत्न नक्कीच कौतुकास पात्र आहेत.Anonymousnoreply@blogger.com