tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post6677710303118216814..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: वेदोक्त : एक धार्मिक युद्धअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-91314509844391920202020-05-21T01:17:51.989+05:302020-05-21T01:17:51.989+05:30ह्या लेखात बरीच माहिती ही खोटी दिलेली आहे, आणि त्य...ह्या लेखात बरीच माहिती ही खोटी दिलेली आहे, आणि त्या प्रकरणाला थोडंस चढवून वाढवून सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे... टिळकांनी शाहू महाराजांच्या क्षत्रियत्व ला कधी ही अमान्य केले नाही, शाहूंना वेदोक्त मंत्र हवे असतील तर त्यांनी ते स्वीकारावे असे देखिल लोकमान्यांनी केसरीत लेखात सांगितले होते, ही गोष्ट तर वरच्या पोस्ट मध्ये नाहीये...Anonymoushttps://www.blogger.com/profile/07771675385325773439noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-70819035335623227122017-06-04T17:44:33.896+05:302017-06-04T17:44:33.896+05:30शाहू महाराज हे डॉ अम्बेडकर यांना जे हवय म्हणजे जात...शाहू महाराज हे डॉ अम्बेडकर यांना जे हवय म्हणजे जातिभेद निर्मूलन ते त्यानी केले ,म्हणून ते बाबासाहेबांना कदाचित मोठे वाटतिल ही परन्तु शिवाजी महाराजनपेक्षा मोठे होते म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे, महाराजांचा काळ वेगळा ,गरज वेगळी शिवजी महाराज एकमेवद्वितीयAnonymoushttps://www.blogger.com/profile/17435182607787027319noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-74242205897426336822013-07-04T22:48:28.778+05:302013-07-04T22:48:28.778+05:30टिळकाने शाहू महाराजांना स्वराज्य द्रोही असे संबोधू...टिळकाने शाहू महाराजांना स्वराज्य द्रोही असे संबोधून केसरी मध्ये बातमी प्रसारीत केली होती.एस.कुमार मोहितेhttps://www.blogger.com/profile/16269789303372653600noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-28540084839786397782013-07-04T22:47:55.240+05:302013-07-04T22:47:55.240+05:30राजर्षी शाहू महाराज हेच खरे देशभक्त होते.जन्मभर त्...राजर्षी शाहू महाराज हेच खरे देशभक्त होते.जन्मभर त्यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगिन उन्नतीचे कार्य केले.त्यांच्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्ती केली करून शाळा काढल्या.वसतीग्रुहे स्थापन केली.त्यांना विद्यादान करून त्यांची अस्मिता जाग्रुत केली.अहंकारी बामनांच्य गुलामगिरीतून सोडविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.चातुर्वण्य व्यवस्थेवर मुळावर घाव घातला.जातीजातीतील विषमता संपवून सर्वांना समतेच्या आसनावर मानवतेची दिक्षा दिली.<br />जयोस्तु राजर्षी जयोस्तु बहुजन एस.कुमार मोहितेhttps://www.blogger.com/profile/16269789303372653600noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-630089759397730272013-07-04T22:42:11.830+05:302013-07-04T22:42:11.830+05:30शाहू महाराजांनी महाराष्ट्राची चेहरेपट्टी बदलण्यासा...शाहू महाराजांनी महाराष्ट्राची चेहरेपट्टी बदलण्यासाठी आपले कर्त्रुत्व आणि राज्यसत्ता पणाला लावली.दुर्दैवाने त्यांना दिर्घायुष्य़ लाभले नाही.वयाच्या ४८ व्या वर्षी आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील त्यांची फ़ार मोठी आवश्यकता भासत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्यावर म्रुत्युलेख लिहिताना "टाईम्स ऑफ़ इंडिया" ने म्हंटले होते "कोल्हापुरचे शाहू छत्रपती हे दुसर्या कालखंडात जन्माला आले असते तर त्यांनी साम्राज्य स्थापन केले असते." अस्प्रुष्य़ जनतेबद्दल त्यांना एवढा कळवळा वाटत असे की जनता त्यांना आपला देव मानत असे.महात्मा फ़ुले यांच्यानंतर महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे यांना अपवाद वगळता शाहू महाराजांसारखा जातीभेद गाडून टाकणारा दुसरा पुढारी झाला नाही.एका महान हेतूने प्रेरीत झालेला हा राजा त्याच्या निरीच्छ व्रुत्तीने राजर्षीपदाला पोचला.शाहू राजा केवळ राजा नव्हता,केवळ छत्रपती नव्हता,केवळ समाजसुधारक नव्हता,केवळ लोकनेता नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा आणि एक नवा इतिहास घडविणारा महान समाजपुरुष होता.अमित पाटीलhttps://www.blogger.com/profile/16062113141188431519noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-49302756020300238512013-07-04T10:17:25.919+05:302013-07-04T10:17:25.919+05:30लोकमान्य (?) टिळकाचा असला कसला जगावेगळा अभिमान पहि...लोकमान्य (?) टिळकाचा असला कसला जगावेगळा अभिमान पहिल्यांदाच पाहतोय.आदर असेल तर मग व्रुत्तपत्रातून बदनामी का करत होता टिळक ? शाहू महाराज आणि टिळक हे शत्रू होते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही<br />श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-90257010240768270232013-07-04T08:44:44.328+05:302013-07-04T08:44:44.328+05:30पेशव्यांनी बंद पाडलेला शिवशक चालू करून शिवाजी महार...पेशव्यांनी बंद पाडलेला शिवशक चालू करून शिवाजी महाराजांनंतर तीनशे वर्षे खंडीत झालेले राजर्षी शाहूंनी पुन्हा एक जबरदस्त उलटा फ़िरका देऊन फ़िरवले.विकास देशमुखhttps://www.blogger.com/profile/09343149153079480262noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-86759404366989530552013-07-04T08:42:56.709+05:302013-07-04T08:42:56.709+05:30जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला । ज्ञान...जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला । ज्ञानरवी झाला ॥<br />शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।<br />म्हणुन शाहू प्रभु देव अवतार.<br />राजेश पाटॊळेhttps://www.blogger.com/profile/11966115091882431673noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-8436687132245298432013-07-04T08:40:18.070+05:302013-07-04T08:40:18.070+05:30भारताशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही.द...भारताशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही.दुर्दैवाने भारतात मात्र जातीववाद इतका तिव्र आहे की मांजर,कुत्री किंवा शेणापेक्षादेखील कमी अशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवास वागवितो...नुसते तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हाला नको आहेत.क्रुतीने जो माणसाला माणसाप्रमाणे वागवतो तो पुढारी<br />जय शाहू महाराज.<br />अमृताhttps://www.blogger.com/profile/16302192612132125762noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-89813673887548878242013-07-04T08:36:21.977+05:302013-07-04T08:36:21.977+05:30महाराष्ट्रात राजकारणार लोकमान्य टिळक आणी शाहू छत्र...महाराष्ट्रात राजकारणार लोकमान्य टिळक आणी शाहू छत्रपती यांचे संबंध जमले नाहीत ही मोठी दुर्दैवी गोष्ट होती.पण कोल्हापुरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी यास्तव लोकमान्य टिळक यांना अभिमान व गादीवरील वारसाबद्दल आदर होता.उलट लोकमान्य टिळकांशी वेदोक्त वगैरे प्रकरणावरून कितीही मतभेद असले तरी इंग्रजांशी निधडेपणाने लढणार्या लोकमान्य टिळकांबद्दल शाहू महाराजांना आदर होता.लोकमान्य टिळक वारल्याची जेंव्हा बातमी कळाली तेंव्हा शाहू महाराज जेवत्या ताटावरून उठले.ॠतुजा श्रीराम जोशीhttps://www.blogger.com/profile/13948937114153152112noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-8539735521389254762013-07-03T00:02:21.934+05:302013-07-03T00:02:21.934+05:30छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही त्या...छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही त्यांच्या सारखे श्रेष्ठ तेच पण बाबासाहेबांनी असं म्हंटलं होतं की ब्राह्मणशाही उध्वस्त करण्यात शाहू महाराज शिवरायांपेक्षा श्रेष्ठ होत.आणि ते खरे आहे.<br />श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-59584240920350196652013-07-02T23:54:23.984+05:302013-07-02T23:54:23.984+05:30शाहू महाराज कायम म्हणायचे की दोन सवयी मला जडल्या आ...शाहू महाराज कायम म्हणायचे की दोन सवयी मला जडल्या आहेत.अंग रगडून घॆणे नि बामणी व्रुत्तपत्रांतील शिव्या खाणे.<br />ब्राह्मणद्वेष्टे हा शाहू महाराजांवर केलेल्या अरोपांतील एक आरोप होता.ब्राह्मणद्वेष हा एकच आहे जसा क्षात्रद्वेष आणि वैश्यद्वेष पहायला मिळत नाही.<br />मनोज कुमारhttps://www.blogger.com/profile/12967064758333961735noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-23362408750431571542013-07-02T23:51:33.391+05:302013-07-02T23:51:33.391+05:30भटमान्य टिळकाने आपली राजकीय नेत्याची,देशनेत्याची भ...भटमान्य टिळकाने आपली राजकीय नेत्याची,देशनेत्याची भुमिका सोडून त्यावेळी ब्राह्मण नेत्यासारखे वर्तन केले. आणी सर्व वाद स्वत:हुन आपल्यावर ओढवून घेतला आणी जे उभय पक्षी घडले आणि पुढे टिळकांच्या म्रुत्युपर्यंत व नंतरही पुढे घडत राहिले त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा व समाजकारणाचा पुरता विचका-विचका होऊन गेला.त्या वादात जाण्याचे हे स्थळ नव्हे आणि त्याला इथे तितका आवकाशही नाही.पण शाहू छत्रपती आणि त्यांचे छत्रपतीपद आणि टिळक व त्याच्या नेत्रुत्वाखालील ब्राह्मणी मर्यादा यांमुळे एकून गुंतागुंत वाढण्याला मदत झालो.लोकमान्य टिळक हे उघड उघड राजद्रोही आणि शाहू छत्रपती रेशिडेंटाच्या खाली काम करणारे राज्यकर्ते या दोन परस्पर विरोधी राजकीय भुमिकांमुळे ही या एकून प्रकरनातील गुंतागुंत निर्माण व्हायला आणि त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती आधिकाधिक चिघळत जायला कारणीभुत ठरलीहर्षवर्धन पाटीलhttps://www.blogger.com/profile/05307207665601698707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-50929882347016482013-07-02T23:49:13.425+05:302013-07-02T23:49:13.425+05:30वेदोक्त आणि पुराणोक्त असल्या पोथ्यांचे आधार गुंडाळ...वेदोक्त आणि पुराणोक्त असल्या पोथ्यांचे आधार गुंडाळण्यास टिळकासारख्या बुद्धीमंतांनी आणि महान राष्ट्रधुरीनांनी आपला वेळ घालवून बहुजनास " वेदोक्त मागणीचे विचार हे पुर्वपरंपरा, इतिहास व निर्णय लक्षात घेऊन अवनितीचे नि आणी अविचारीपणाचे आहे असा निर्णय द्यावा आणी जन्मसिद्ध पनाच्या रुढीचे निर्मुलण करून अडाण्यांचे हात चार अक्षरांनी धडे करणारे असावेत यासाठी प्रयत्न केला नाही हेच खरे दुर्दैव.Rahul Kamathttps://www.blogger.com/profile/08068907736490489832noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-38464461010187103442013-07-02T23:47:10.813+05:302013-07-02T23:47:10.813+05:30हिंदू धर्म हा चार वर्णावर आधारलेला,माणसांमाणसांमध्...हिंदू धर्म हा चार वर्णावर आधारलेला,माणसांमाणसांमध्ये भेद करनारा.जन्मानेच उच्चता-निच्चता ठरविणारा धर्म,जातिभेद कमालिचे जातीभेद.कुत्र्याला शिवलेले चालेल पण माणसाला नाही.चुकून स्पर्ष झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही.एकाने दुसर्याबरोबर जेवायचे नाही.एकाने दुसर्याच्या बारश्याच्या व बाराव्याचा सोहळ्यात बंधू म्हणून सामिल व्हायचे नाही.एकाचे पिंडदान दुसर्याला करता येणार नाही.एकाची मुलगी अथवा मुलगा दुसर्यांच्या मुलगा अथवा मुलगीला देता येणार नाही.आणी हे सगळे कशामुळे तर जन्मामुळे.ही विषमता आणि भेद जावा म्हणुन सुधारकांनी किंवा क्रांतिकारकांनी प्रयत्न केले.तो एका जातीचा दुसर्या जातीविरुद्धचा झगडा होता,श्रेष्ट मानल्या गेलेल्या ब्राह्मण जाती विरुद्ध कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीविरुद्ध म्हणजेच ब्राह्मणेत्तर जातींचा झगडा होता आणि याला एकदम सोपे नाव "जातियवाद".Priya Sataputehttps://www.blogger.com/profile/07526158419367894231noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-46311510683012438682013-07-02T23:41:44.768+05:302013-07-02T23:41:44.768+05:30पाटील साहेब अनेक प्रकरणामध्ये आपण म्हणतो की ब्राह्...पाटील साहेब अनेक प्रकरणामध्ये आपण म्हणतो की ब्राह्मण जातीयवादी आहेत किंवा हिंदू जातीयवादी अहेत.पण जातीयवाद म्हणजे काय हे अजुन बर्याच जनांना माहीत नसावा त्यातीलच एक मी.मी जतीयवाद कधी केला नाही पण तरीही मला शिव्या खायची वेळ आज आलिये कशामुळे माहीत आहे ? निव्वळ ब्राह्मण असल्यामुळे.<br />पी.के. देशपांडेhttps://www.blogger.com/profile/13726995749883595093noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-88275467966662140752013-07-02T23:39:43.356+05:302013-07-02T23:39:43.356+05:30हिंदू समाजरचना ही एक गळक्या भांडयच्या उतरंड्यासारख...हिंदू समाजरचना ही एक गळक्या भांडयच्या उतरंड्यासारखी आहे.परंपरेचा डबक्यातून भरलेले पाणी ब्राह्मणवर्गापासून थेट खालपर्यंत गळत असे.त्या दुर्गंधीचे बळी असनारे लोक खालच्या भांड्यावर त्याच पाण्याचा प्रयोग करत असतात.ब्राहम्णांनी मराठ्यांना शुद्र लेखावे,मराठ्यांनी ९६ कुळी लोकांना शुद्र लेखावे.<br /> पु.ल.देशपांडे<br />हिंदू शिवप्रतिष्ठानhttps://www.blogger.com/profile/02356766684889885451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-24158999289432343272013-07-02T18:35:14.690+05:302013-07-02T18:35:14.690+05:30शाहू महाराजांच्या काळातले सगळे हाताच्या बोटांवर मो...शाहू महाराजांच्या काळातले सगळे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके बहुसंख्य संस्थानिक आणि ब्राह्मण इंग्रजांनी टाकलेल्या तुकड्यांवर किती चैनित जगत होते.रेसिडेंटसाहेबांची आणि त्यांच्या मॅडमेची तब्यत सांभाळत होते.अंगाखांद्यावर दागदागिण्याच्या झुली घालून मिरवीत होते.आणि हा राजा मात्र गळ्यातल्या कवड्यांच्या माळेशी आपण जास्तीत जास्त कशे इमान ठेवू याची चिंता करत होता.यालाच म्हणता थोरपण आणि ते फ़क्त महाराजांकडेच असू शकते.<br />बहुजनांचे उद्धारकर्ते राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो.<br />चंद्रकांत देशमुखhttps://www.blogger.com/profile/04192726367464251835noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-88230727873185232782013-07-02T18:31:52.007+05:302013-07-02T18:31:52.007+05:30जातीभेदाच्या व्यवहाराखाली सुरक्षित असलेल्या दुर्ग्...जातीभेदाच्या व्यवहाराखाली सुरक्षित असलेल्या दुर्ग्रहांनी जेंव्हा शाहू महाराजांना डंक माराण्याचा धारिश्ट्य केले.त्यांनी तेंव्हा त्या धारिष्ट्याचे पाळेमुळे खणून काढण्याचे निश्चय केले.ब्राह्मण्य हा सामाजिक विषमतेचा मुलाधार(ब्राह्मण्य येथे समुहवाचक आहे गुणवाचक नाही) तो नष्ट केला की लढाई जिंकली हा हेतू मनात बाळगून शाहू महाराज आपली पाऊले टाकू लागले.शाहू महाराज विजयी झाले आणि ब्राह्मण्य संपले.आर्यवर्त क्षत्रिय - मराठाhttps://www.blogger.com/profile/05469685441621000479noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60711382909418575642013-07-02T18:29:16.310+05:302013-07-02T18:29:16.310+05:30कसब, गुण, कर्त्रुत्व यांविषयी शाहू महाराजांच्या अत...कसब, गुण, कर्त्रुत्व यांविषयी शाहू महाराजांच्या अतिशय आस्था होती आणी समाजातल्या रंजल्या- गांजल्या कणव होती.त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते.यामुळे समाजातील गुणी,कर्त्रुत्ववान यांना महाराजांचा आधार होता.त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता.सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्या,पीडीतांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्त्रुत्ववानांना त्यचा आधार वाटावा.शाहू महाराज तसे होते आणि म्हणुन ते एक केंद्रबिंदू बनले होते.लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात,त्याप्रमाणे त्यांच्याकडे धाव घॆत.राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजा नव्हते,तर ते लोकांचे ,रयतेचे राजे होते.<br />अशा या लोकांच्या राजास मानाचा मुजरा.<br />♦ नागवंशीय सम्राट ♦https://www.blogger.com/profile/12388632871522291169noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-16609148535367364332013-07-02T18:25:40.895+05:302013-07-02T18:25:40.895+05:30हिंदू धर्माच्या समाजरचनेत व्यवसाईक वर्ग आणि जाती य...हिंदू धर्माच्या समाजरचनेत व्यवसाईक वर्ग आणि जाती यांच्या सामाजिक प्रतिष्टेची उच्च आणी नीच एक सोनपरंपरा आहे.त्यातील मुळ भेद म्हणजे आर्य अनार्य हा होय.आर्य ही आर्यत्तरांपेक्षा उच्च व अर्येत्तर ही आर्यांपेक्षा खालची श्रेणी होय.आर्य म्हणजे ज्यांना शास्त्रश: वेदपठणाचा आधिकार आहे.त्याचप्रमाणे ज्यांना धार्मिक संस्कार वा धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी पर पडतात किंवा वेदोक्त मंत्रांनी धार्मिक विधी व संस्कार करण्याचा ज्यांना अधिकार आहे ते होत.आर्य हे विदेशी आहेत जे युरेशीया आणि सुमेरू प्रांतातून आलेत.टॉम मोर्वोलो रिडलhttps://www.blogger.com/profile/13988870084846863540noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-79347498547072844852013-07-02T18:21:04.532+05:302013-07-02T18:21:04.532+05:30पाटील साहेब आपल्या लिखानाचे कौतुक कसे करावे.अगदी अ...पाटील साहेब आपल्या लिखानाचे कौतुक कसे करावे.अगदी अफ़लातून लेखणी चालवता.असे इतिहास सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.शाहू महाराजांचे कार्य खुप मोठे आहे.ते तुम्ही बर्याच लेखांतून मांडले आहे अनुयायी असावे तर आपल्यासारखे असावे.<br />डॉ.बाबासाहेब यांनी म्हंटले आहे की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या पेक्षा श्रेष्ठ होत.<br />विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-39879776955541867092013-07-02T18:16:42.396+05:302013-07-02T18:16:42.396+05:30वाईचा ब्राह्मणवर्ग हा कोल्हापुरकर शाहू महाराजांच्य...वाईचा ब्राह्मणवर्ग हा कोल्हापुरकर शाहू महाराजांच्या आणि सयाजीमहाराजा यांच्या वेदोक्ताविरोधात होता.कोल्हापुर,पुणे इत्यादि पुराणमताभिमानी वर्ग हा वाईकरांच्या नेत्रुत्वाखाली मराठ्यांच्या वेदोक्ताधिकारास विरोध करत होता.कोल्हापुर आणि पुणे,मुंबई इथले अनेक व्रुत्तपत्र वेदोक्त अधिकाराच्या विरोधी होता.एकंदरील तुम्ही म्हणताय ते खरे आहे संपुर्ण ब्राहम्ण जातीच्या लोकांमुळेच हिंदू धर्माचे काळ संपणार आहेतविरेंद्रकुमार सरनाईकhttps://www.blogger.com/profile/17135543055258419771noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-19981462062305796882013-07-02T18:09:23.857+05:302013-07-02T18:09:23.857+05:30हिंदू धर्मातील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व नष्ठ करण्या...हिंदू धर्मातील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व नष्ठ करण्याचा त्यांचा द्रष्टेपणा पाहिला म्हणजे त्यांची तुलना फ़क्त महात्मा गौतम बुद्धांशीच करावीशी वाटते.महाराष्ट्रातील इतर समाज सुधारक आणी शाहू महाराज यांच्यात जो मोठा फ़रक आहे तो हाच.त्यांना जातीभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावूण घ्यायचे नव्हते तर ती जातीभेदाची चौकटच मोडायची होती.म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत.<br />लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन !!<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/02685469948871478463noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-88139315363193741432013-07-01T23:50:07.840+05:302013-07-01T23:50:07.840+05:30महाराष्ट्रातील त्यावेळेच्या शस्त्रीपंडीतांनी आणी प...महाराष्ट्रातील त्यावेळेच्या शस्त्रीपंडीतांनी आणी प्रतिष्टीत ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात त्यांना साथ दिली असती तर आज वैदिक परंपरेचा जो झपाड्याने सार्वत्रीक लोप पावत आहे तो इतक्या झपाट्याने होऊ लागला नसता.शाहू महाराज वैदिक उद्धाराकरीता पुढे आले होते.त्यांना झिडकारल्यामुळे आता वैदिक परंपरेचा आंतकाळ अत्यंत समीप आला आहे<br />अमित पाटीलhttps://www.blogger.com/profile/16062113141188431519noreply@blogger.com