tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post4782793756429851728..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?अभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger36125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-76078646572378186162017-06-28T09:14:42.060+05:302017-06-28T09:14:42.060+05:30नक्कीच शिवराय हे कुळवाडीभुषण रयतेचे राजे होते.ब्रा...नक्कीच शिवराय हे कुळवाडीभुषण रयतेचे राजे होते.ब्राह्मणप्रतिपालक असण्याला शिवरायांचे कोणतेही कार्य पुष्टी देत नाही.कारण ते सत्य नाही.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-2531920890939742892017-06-28T08:47:01.222+05:302017-06-28T08:47:01.222+05:30छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधा...छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्यांनी आठरा पगडजाती आणि बाराबलुतेदरांना सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केले. यामुळे शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच.अमित पाटील-जैनhttp://patilamitjain85.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-48766423906873962182017-06-24T10:23:04.524+05:302017-06-24T10:23:04.524+05:30शिवरायांना ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे त्यांना...शिवरायांना ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे त्यांना जातीवादी तथा जमातवादी ठरवण्यातला प्रकार आहे.असा प्रकार हिंदुत्ववादी सर्रास करत असतात.यासाठीच सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-47318282697064380692017-06-24T10:14:13.115+05:302017-06-24T10:14:13.115+05:30@मनोज : शिवराय हे धर्मवादी नव्हते हिंदुत्ववादी तर ...@मनोज : शिवराय हे धर्मवादी नव्हते हिंदुत्ववादी तर अजिबातच नव्हते.हिंदु धर्म दुय्य्यम मानून स्वराज्याला प्रथम स्थान दिले.म्हणूनच धर्माच्या काही बाबींना त्यांनी धुडकावून लावले.अशी बरीच उदाहरणे देता येतील.धर्माने स्त्रीयांना गौन स्थान दिले होते पण शिवरायांचे स्त्री विषयक द्रुष्टीकोण आपल्याला माहीत आहेत.ब्रह्महत्या पाप मानले धर्माने पण कुलकर्णीला ठार मारून त्यांनी धर्मनियमांना दुय्यम ठरवले.धर्म सोडलेला माणुस मेल्यासमान असतो जसं मेलेला माणुन परत जीवंत होत नाही तस धर्म सोडलेल्या माणसाला धर्मामध्ये प्रवेश नाही.पण शिवरायांनी कित्येकांना धर्मांतर करून पुन्हा हिंदु धर्मात घॆतले.धर्माने समुद्रबंदी घातली होती पण मराठा आरमार उभे करून तोही नियम पायदळी दिला.हे काही मोजके दाखले आहेत.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-52231696119689452382017-06-24T09:40:33.714+05:302017-06-24T09:40:33.714+05:30दोन कुलकर्णीला ठार केल्याबद्दल छ.शिवरायांना आता को...दोन कुलकर्णीला ठार केल्याबद्दल छ.शिवरायांना आता कोणी ब्राह्मणांचे संहारक किंवा ब्राह्मणक्षयदिक्षित असे म्हंटले तर नवल वाटायला नकोरणजीत वि.देसाईhttps://www.blogger.com/profile/10963576562381901708noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-29596845529543355032017-06-24T09:38:55.219+05:302017-06-24T09:38:55.219+05:30ब्राह्मणावदी तथा हिंदुत्ववादी ज्या पत्राचा दाखला द...ब्राह्मणावदी तथा हिंदुत्ववादी ज्या पत्राचा दाखला देतात त्या पत्रात नेमके काय लिहलं आहे ते आपण पाहुयात. शिवाजी राजे- कारकून व देशमुख परगणे पुणे यांना लिहतात, " मोरेश्वर गोसावी यांच्याकडे दहा वीस गाई आहेत. त्यांना चरावयास रान नाही. त्यामुळे त्या ब्राम्हणास (मोरेश्वर गोसावींचे उत्तराधिकारी चिंचवडकर देव) त्यापासून काहीच फायदा नाही. शिवाजी महाराज यांच्यावर (रयतेचे पोशिंदें आणि संस्थानचे वर्षासन देणारे देणगीदार व भक्त या नात्याने) त्या गाईंचा व ब्राह्मणाचा प्रतिपाळ (सांभाळ) करण्याची जबाबदारी आहे." असे सांगून गायींच्या पालनपोषणासाठी इनामी जमीन देण्याचे आदेश त्या पत्रात आहेत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्यापासून हे देवस्थान भोसल्यांच्या छत्रछायेत होते.नानाविध कारणे सांगून दान पदरात पाडून घ्यायची सवय त्यावेळेस ब्राह्मणांमध्ये होती. सिंहासनावर बसलेल्या राजाला ही मागणी नाकारणे शक्यच नव्हते, म्हणून हा आदेश देण्यात आला.हा पालनासंबंधीचा उल्लेख एका ब्राह्मणासाठी आहे ज्याची जबाबदारी शिवरायांबर होती.सरसकट ब्राह्मणांसाठी नाही.रणजीत वि.देसाईhttps://www.blogger.com/profile/10963576562381901708noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-28150179369144966982017-06-24T09:34:26.013+05:302017-06-24T09:34:26.013+05:30शिवरायांमुळे हा धर्म टिकला आहे.त्यांनी धर्माचे रक्...शिवरायांमुळे हा धर्म टिकला आहे.त्यांनी धर्माचे रक्षण केले कोठेही धर्माच्या नियामांचे उल्लघंन केले आहे.धर्माचे प्रेरणास्थान आहेत महाराज तुम्ही केवळ हिंदुत्ववाद्यांना विरोध करायचा म्हणून काहीती कल्पनाविलास चालवू नका.शिवराय गायीचे पालक होते पण ब्राह्मणांचे पालन केले की नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.Manoj Shrikant Deshmukhhttps://www.blogger.com/profile/06278789294472533601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60527678871424309732017-06-24T08:16:52.454+05:302017-06-24T08:16:52.454+05:30संभाजी राजेंचा हा ग्रंळ मुळ स्वरुपात सध्या उपलब्ध ...संभाजी राजेंचा हा ग्रंळ मुळ स्वरुपात सध्या उपलब्ध नाहीये.त्यामुळे तुकोबांच्या गाथेत जशी घुसडन झाली तशी बुधभुषणम यात झाली नसेल कशावरून ? कारण संभाजीराजेंनी लिहिल्याप्रमाणे शिवरायांचे एक तरी कार्य आहे का ? विश्वनाथ म. सुर्यवंशीhttps://www.facebook.com/VishuSurya.1092noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60884762136520800432017-06-23T08:22:43.619+05:302017-06-23T08:22:43.619+05:30म्हणुनच शिवरायांना रयतेचे राजे म्हणणे जास्त गौरवास...म्हणुनच शिवरायांना रयतेचे राजे म्हणणे जास्त गौरवास्पद आहे.<br />रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांचा विजय असो.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-58684026687868261372017-06-23T08:21:04.771+05:302017-06-23T08:21:04.771+05:30एक गोष्ट महत्वाची आहेच की शिवरायांनी तसे स्वत:ला क...एक गोष्ट महत्वाची आहेच की शिवरायांनी तसे स्वत:ला कधी म्हणवून घेतले नाहीच पण संभाजी राजेंनी जो उल्लेख केला आहे त्याचेही खास कारण आहे.संभाजी राजेंचा ग्रंथ हा पुराणावर आधारीत आहे.छ.संभाजीराजेंनी बुधभुषणमच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की "पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी हा ग्रंथ रचीत आहे".पौराणिक ग्रंथाच्या आधारावर संभाजी राजांनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि आपल्याला माहीत आहेच की कोणत्याही पौराणिक ग्रंथात ब्राह्मणाचे श्रेष्टत्व अबाधीत ठेवले आहे.त्याचाच परीणाम संभाजी राजेंच्या लिखानावर असेल तर नवल वाटायला नको.तसही ब्राह्मण हा शब्द कोणत्याही अर्थाने घेतला तरी तो संकुचितच ठरतो आणि संभाजी किंवा शिवाजीराजे जमातवादी तथा जातीयवादी ठरतात त्याला कारणीभुत हे गोब्राह्मणाचे सध्याचे प्रतिपाल करणारेच आहेत.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-60202128825838189062017-06-23T07:58:08.554+05:302017-06-23T07:58:08.554+05:30छत्रपती संभाजी महाराज तर शिवरायांच्या समकालीनच ना....छत्रपती संभाजी महाराज तर शिवरायांच्या समकालीनच ना.म्मग त्यांनी स्वत:च बुधभुशन ग्रंथात क्षत्रियांचे कर्तव्य सांगताना लिहिले आहे ते.मग आणखी काय प्रमाण पाहिजे आपल्याला ? गायीचे आणि विद्वानांचे रक्षण असा त्याचा अर्थ आहे.ब्राह्मण हा शब्द तिथे जातीवाचक नाहीये हे आधी समजून घेतले पाहिजे. हे समजले की सगळे प्रश्न सुटतील.<br />जय शिवरायरविंद्र प्रभुणेhttp://raviprabhunepune.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-65941164865077517172017-06-22T11:05:11.592+05:302017-06-22T11:05:11.592+05:30धर्माशी बगावर केली हे काही पटले नाही मला.शिवराय हि...धर्माशी बगावर केली हे काही पटले नाही मला.शिवराय हिंदुधर्मरक्षक होते त्यांनी धर्माचे रक्षण केले पण बगावत करणे म्हणजे द्रोह करणे मग हे तुम्ही कशाच्या आधारावर बोलत आहात ? त्यासाठी काही प्रमाण आहे का ? विनाकारण गोंधळ नको.Manoj Shrikant Deshmukhhttps://www.blogger.com/profile/06278789294472533601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-5093134132627848732017-06-22T10:40:17.816+05:302017-06-22T10:40:17.816+05:30नारायण : मुळात संभाजी राजेंनी त्यांना जे वाटले ते ...नारायण : मुळात संभाजी राजेंनी त्यांना जे वाटले ते लिहिले आहे.त्यांनी क्षत्रियांचे कर्तव्य सांगितले आहे पण "ब्राह्मणांचा मुलाहिजा न ठेवणार्या" महाराजांनी ब्राह्मणरक्षणाचा क्षत्रियधर्म पाळल्याचा पुरावा आहे का ? कारण शिवरायांनी स्वराज्याच्या हितासाठी बर्याच वेळा धर्माशी बगावत केली आहे. विषय हा शिवरायांच्या ब्राह्मणप्रतिपालक असण्याचा आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच पुष्टी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.त्यांनी स्वत:स कधी "गोब्राह्मणप्रतिपालक" असे म्हणवून घेतले आहे का ?.ज्यांनी ज्यांनी शिवरायांचा उल्लेख ब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे त्यांनी काही दाखले दिले आहेत का ? आपण शिवरायांना "रयतेचा राजा" मानतो कारण सामान्य रयतेची, त्यांच्या आब्रुची, त्यांच्या शेतीची, पर्यावरणाची काळजी शिवरायांनी घेतली त्यांचे रक्षण केल्याचे पुरावे आपल्याला भरपूर मिळतात.रयत आणि स्त्रिया यांच्या रक्षणाचे दाखले मिळतात.पण शिवरायांनी कधी ब्राह्मणांचे खास संरक्षण करण्याचा एखादा दाख्ला आहे का ? स्वराज्यामध्ये ब्राह्मणांसाठी काही खास सवलती दिल्या होत्या का ? किंवा ब्राह्मणांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असे कोठे नमुद करून ठेवले आहे का ? या सगळ्याचे उत्तर "नाही" असंच येते.उलट "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार" असे बजावून "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे ठणकावले आहे.याचाच अर्थ जो न्याय इतरांना तोच न्याय ब्राह्मणांना.काही विषेश सवलत नाही किंवा पक्षपातीपणा नाही त्यामुळे शिवराय हे ब्राह्मणप्रतिपालक नसून "रयतेचे राजे" होते.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-32229630212106480582017-06-22T10:25:27.564+05:302017-06-22T10:25:27.564+05:30संभाजी राजेंनी लिहिलेले आहे.विश्वास आहे की नाही.सं...संभाजी राजेंनी लिहिलेले आहे.विश्वास आहे की नाही.संभाजी राजेंना जास्त माहीत आहे कि तुम्हाला ? असे म्हणने म्हणजे भावनिक करण्यातला टुकार प्रकार आहे.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-39800121363699094652017-06-22T08:30:05.991+05:302017-06-22T08:30:05.991+05:30शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणारा एक आणि त्य...शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणारा एक आणि त्यांनाच ब्राह्मणांचा कर्दनकाळ म्हणणारा एक असे गट तयार झालेले आहेत.शेवटी इतिहास हा कल्पकतेवर आधारीत नसतो.सत्य संदर्भ लागतात त्यासाठी तर न्याय होतो.नारायण प्रभुदेसाईhttps://www.blogger.com/profile/07341266622294518397noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-58418913038186035442017-06-22T08:27:15.041+05:302017-06-22T08:27:15.041+05:30संभाजी राजांच्या बुधभुषणम ग्रंथात क्षत्रियांचे कर्...संभाजी राजांच्या बुधभुषणम ग्रंथात क्षत्रियांचे कर्तव्य सांगताना ब्राह्मणांचं रक्षण करने असे लिहिलेले आहे.त्यांच्याच एका पत्रात ते महाराजांना ब्राह्मणांचे रक्षण करणारे असे म्हणतात.संभाजी राजांवर किमान आपला भरोसा पाहिजे.जो सत्य इतिहास आहे त्यावर तर आपण तटस्थ राहिले पाहिजे.केवळ ब्राह्मणाला विरोध म्हनून "गोब्राह्मणप्रतिपालक" पदवीला विरोध करून चालत नाही.नारायण प्रभुदेसाईhttps://www.blogger.com/profile/07341266622294518397noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-75005492762559992612017-06-21T20:33:22.753+05:302017-06-21T20:33:22.753+05:30वास्तव आहे.वास्तव आहे.विजयस्तंभhttps://www.blogger.com/profile/00266755972487300723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-12153039700176690332016-05-28T10:25:56.717+05:302016-05-28T10:25:56.717+05:30ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त...ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त करण्यासाठी 'प्रतिइतिहास' लिहिण्याची आवश्यकता आहे.आपले कार्य खरोखर प्रशांसनीय आहे.आपल्याला सुभेच्छा !!!श्रीश्रीजोरात पाटीलhttps://www.blogger.com/profile/03329240360837024878noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-4670783973009049222016-01-09T10:39:49.344+05:302016-01-09T10:39:49.344+05:30आम्ही मान्य करतोय आणि केले आहे आता तुम्हाला रामदास...आम्ही मान्य करतोय आणि केले आहे आता तुम्हाला रामदास स्वामी शिवगुरु असल्याचे कोठे आढळणार नाही पण रामदास स्वामींबदल ब्रिगेडचे लोक काय म्हणताय तुम्हाला माहीत आहेत यामुळेच वाद होतोय.खलच्या स्थरावर जाऊन ते स्वामींची पर्यायाने शिवरायांची बदनामी करत आहेत.Prakash Kulkarnihttps://www.blogger.com/profile/11963576383456846932noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-68721738165442113622016-01-09T10:36:19.816+05:302016-01-09T10:36:19.816+05:30ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त...ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त करण्यासाठी 'प्रतिइतिहास' लिहिण्याची आवश्यकता आहे.आपले कार्य खरोखर प्रशांसनीय आहे.आपल्याला सुभेच्छा !!!साक्षी जगतापnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-30747026483383957522016-01-09T07:47:26.293+05:302016-01-09T07:47:26.293+05:30शिवाजी महाराजांच्या जीवनात साधु संतांना विषेश स्था...शिवाजी महाराजांच्या जीवनात साधु संतांना विषेश स्थान होते शिवराय सर्व संतांचा मान राखत होते.त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.चंद्रकांत देशमुखhttps://www.blogger.com/profile/04192726367464251835noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-73510202402454823802016-01-08T22:41:06.635+05:302016-01-08T22:41:06.635+05:30मुंबईतील कल्याण येथे टेकडीवरील हाजीबाबा मलंगशा यां...मुंबईतील कल्याण येथे टेकडीवरील हाजीबाबा मलंगशा यांचा दर्गा आहे.त्याचा पुजारी ब्राह्मण आहे.त्याला धर्म महत्वाचा नाही पैसा महत्वाचा आहे.मग ब्राह्मणांना धर्म महत्वाचा नाहीतर हे भिकारडे हिंदुत्ववादी कशाला धर्मरक्षण धर्मरक्षण म्हणून बोंबलतातराजेश मुराळीnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-41259590390092976832016-01-08T22:40:12.395+05:302016-01-08T22:40:12.395+05:30हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्...हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते.यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात.ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील अगदी बरोबर पाटील साहेब.हिंदुत्ववादी चाटुकार आहेत ब्राह्मणांचे.आदेश अंतुलेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-41530417380083918292016-01-07T20:04:21.202+05:302016-01-07T20:04:21.202+05:30हिंदुत्ववादी लोकं चाटुकारी पणा करण्याची सुवर्ण संध...हिंदुत्ववादी लोकं चाटुकारी पणा करण्याची सुवर्ण संधी अजिबात सोडत नाहीत.म्हणे ब्राह्मण ह्या शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे.तो कोणी ठरवला ? तुम्ही सांगा ब्राह्मणत्व म्हणजे काय ते.ब्राह्मणप्रतिपालक या शब्दाचा अभ्यास केला तर कळेल की ब्राह्मण हा कर्मावर आधारीत शब्द घेतला तर फ़क्त "ब्राह्मण वर्णाचे रक्षण" आणी जातीवर घेतला तर "ब्राह्मण जातीचे रक्षण" ब्राह्मणादि हा शब्दच चुकीचा आहे कारण ब्राह्मण वर्ण पहिला आहे तो असा उच्चारायला हवा ब्राह्मणशुद्रादि वर्ण.आपल्या कडे श्रेष्ठत्व ठेवण्याचा चांगला चंग बांधुन आला आहात.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-36622808407665455572016-01-07T19:58:48.620+05:302016-01-07T19:58:48.620+05:30@ प्रकाश कुलकर्णी साहेब वाद तर तुम्ही करत आहात.आम्...@ प्रकाश कुलकर्णी साहेब वाद तर तुम्ही करत आहात.आम्ही फ़क्त एवढंच म्हणतो की रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नाहीत आता तुम्ही सत्य मान्य केला तर वाद होण्याचे कारणच नाही.<br />श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.com