tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post4491893684304044406..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]अभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-87020660820830173902014-01-21T07:18:14.903+05:302014-01-21T07:18:14.903+05:30रामदासांनी समानतेसाठी कढीचही लिखान केलेले नाही ब्र...रामदासांनी समानतेसाठी कढीचही लिखान केलेले नाही ब्राह्मण उदो उदोच केला आहे नुसता म्हणून ते बाकी संतांच्या मांदियाळीत बसण्यात लायक नाहीत.<br />श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-18264056633954134192014-01-21T07:15:45.265+05:302014-01-21T07:15:45.265+05:30 ज्ञानेश्वरांनी असंही म्हंटलं अहे
जरी वेदे बहुत ब... ज्ञानेश्वरांनी असंही म्हंटलं अहे <br />जरी वेदे बहुत बोलिले । बहुत भेद सुचिले ॥<br />तरी हित आपण आपले । तेचि घेपे ॥श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-89199255876270089442014-01-21T01:11:20.784+05:302014-01-21T01:11:20.784+05:30बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती ...बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई,नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले.त्यांची विद्या,स्वातंत्र्य,बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.।।।।<br /><br />मी बर्याच पुस्तकात वाचलेले आहे उल्लेख हा ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपर्यंतच होतो संत म्हणुन..मग रामदासाचं नाव का घेत नाहीत तेच कळत नही..तो काय जातीयवादी होता??<br />विशाल कोकाटेhttps://www.blogger.com/profile/09420815269277611171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-82865151446372526912014-01-21T01:08:49.061+05:302014-01-21T01:08:49.061+05:30आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनु...आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनुस्मृती" प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, तर आजची युवती पेटून उठेल की नाही? ज्या काळात या परंपरा मागे पडल्या त्यावेळी देखील याच्या योग्यते बाबत बराचसा उहापोह झाला असणारच, विरोधही स्वाभाविकपणे ! तरीही काळाच्या ओघात यातील जोखड स्त्रीने टाकून दिलेच ना? मग ते कोणत्याही समाज सुधारकच्या प्रयत्नाने असो, वा सरकार दरबारी योग्य ते मांडणे झाल्यानंतर अंमलात आले असेल, तो मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचे आहे ते हे की, विज्ञान युगाच्या कसोटीवर परंपरेच्या पुस्तिकेतील त्याज्य वाटणारी प्रकरणे समाज धुरंधारणी लोकांनी योग्य त्या कारणासाठी टाकून फेकून दिली आणि त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे. त्याच अनुषंगाने धर्मातील ज्या अतार्किक तसेच फोलपणा सिद्ध झालेल्या बाबींना "राम राम" म्हणणे म्हणजे परंपरेचा -हास केला असे मानने चुकीचे होईल.<br /><br />http://www.misalpav.com/node/12039ॠतुजा श्रीराम जोशीhttps://www.blogger.com/profile/13948937114153152112noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-33258879303053435862014-01-21T01:08:13.635+05:302014-01-21T01:08:13.635+05:30मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्र...मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्रीने स्वजातीतच विवाह करावा" असे म्हटले आहे. इतरत्र केल्यास ते हिणकस असल्याचे सूचित केले आहे. म्हणजे इ. स. २०१० मध्ये एखाद्या ब्राह्मण मुलीने असा एखादा प्रेमविवाह केल्यास तिने सुसंस्कृत परंपरेचा संकेत मोडला असे मानने ठीक होईल काय? सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी? अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का?ॠतुजा श्रीराम जोशीhttps://www.blogger.com/profile/13948937114153152112noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-85057024596285210022014-01-21T01:02:41.476+05:302014-01-21T01:02:41.476+05:30राजपुत या सिथ्हियन जमातीमुळे (त्यांच्यात ती प्रथा ...राजपुत या सिथ्हियन जमातीमुळे (त्यांच्यात ती प्रथा अपरिहार्यपणे असल्याने) सती प्रथेचे उदात्तीकरण होवू लागले आणि सोयीने ब्राह्मणी संस्क्रुतीने ती नुसती उचलली नाही तर तिचे उदात्तिकरण केले. भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...अशी अस्म्ख्य उदाहरणे सांगता येतील. सावरकरांचे उदातीकरण हे त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक केल्यानेच त्यांच्यावर टीका होते आणि त्यात नथुरामाचे उदात्तीकरण करणे हा सांस्क्रुतिक मुर्खपणाचा कळसच आहे. हिंदू शिवप्रतिष्ठानhttps://www.blogger.com/profile/02356766684889885451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-23989365745753908532014-01-21T01:01:19.673+05:302014-01-21T01:01:19.673+05:30भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "...भारद्वाज या ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्म्रुती "मनु" या क्षत्रियाच्या नावावर खपवली...हिंदू शिवप्रतिष्ठानhttps://www.blogger.com/profile/02356766684889885451noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-57064478865051857322014-01-21T00:59:11.701+05:302014-01-21T00:59:11.701+05:30भुतानां प्राणिन: श्रेष्ठा: प्राणिनां बुद्धि-जीवीन:...भुतानां प्राणिन: श्रेष्ठा: प्राणिनां बुद्धि-जीवीन:<br />बुद्धीमत्सु नरा: श्रेष्ठा:नरेषु ब्राह्मणा:स्म्रुता:<br /><br />म्हणजे : भुतांमध्ये प्राणी श्रेष्ठ । प्राण्यांमध्ये बुद्धीजीवी श्रेष्ठ<br /> बुद्धीजीवी मध्ये माणुस श्रेष्ठ । माणसांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ<br /><br />वैभव सरनाईकhttps://www.blogger.com/profile/18081142906265741963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-81728437539056122422014-01-21T00:45:40.997+05:302014-01-21T00:45:40.997+05:30ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात म्हटले आहे - वेद...ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात म्हटले आहे - वेद हे देवाने निर्माण केलेले आहेत, त्यांची चिकित्सा होऊ शकत नाही...<br />तुकोबाराय म्हणतात - वेदाचा तो अर्थ, आम्हासी ठावा, इतरांनी वाहवा भार माथ्या मढ्यासारखा..<br />नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... ज्ञानदेवाणी नव्हे तर नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचला...<br />मी चिकित्सक आहे, आतापर्यंत कित्येक जणांनी वेदांची चिकित्सा केलेली आहे.. म्हणून ज्ञानेश्वराच्या अंधश्रद्धाळू म्हणण्यावर मी विश्वास ठेऊ शकत नाही...विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-31128470216878978132014-01-21T00:41:52.661+05:302014-01-21T00:41:52.661+05:30बाबासाहेबांनी संत साहित्याचे समिक्षण करूनच घटना स्...बाबासाहेबांनी संत साहित्याचे समिक्षण करूनच घटना स्थापन केली आहे म्हणून समता आणि स्वातंत्र्य लाभले आहे <br />सर्व संतांना मानाचा मुजरा....<br />विश्वनाथ सुर्यवंशीhttps://www.blogger.com/profile/06398140508428686553noreply@blogger.com