tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post4213709513512641723..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराजअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-40566414763131115622014-05-26T15:17:52.166+05:302014-05-26T15:17:52.166+05:30नामदेवे रचिला पाया । तुका झालासे कळसनामदेवे रचिला पाया । तुका झालासे कळसविश्वनाथ सुर्यवंशीhttps://www.blogger.com/profile/06398140508428686553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-19758407521792534142014-05-26T15:09:23.086+05:302014-05-26T15:09:23.086+05:30वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञान...वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञानेश्वर हे आमचेच असे म्हणून आजचा ब्राह्मण समाज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, ब्राह्मणी शास्त्रानुसार ज्ञानेश्वर हे ब्राह्मण नाहीत. केवळ ब्राह्मण स्त्री आणि पुरूषापासून जन्म झाला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते. ज्ञानेश्वरच नव्हे तर त्यांची इतर भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यापैकी कोणाचीही मुंज झालेली नव्हती. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले. त्यांना वाळीत टाकले. त्यामुळे ते ब्राह्मण नाहीत, हे सिद्ध होते. विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-79183411598143918442014-04-20T14:02:02.297+05:302014-04-20T14:02:02.297+05:30संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी (विठ्ठलपंत-रुक्मिण...संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी (विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई)यांनी संन्यासाश्रम त्यागून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला असल्यामुळे तत्कालीन समाजाने या कुटुंबाला वाळीत टाकले,मुलांना त्रास होऊ नये यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला.माधुकरी मागून राहात असलेल्या चारही भावंडाचा(संत निवृतीनाथ,संत सोपानदेव,संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई)सनातन धर्ममार्तंडानी छळ केला.या छळास कंटाळून संत ज्ञानेश्वर आपल्या झोपडीचे दार बंद करून बसत,अशावेळी संत मुक्ताबाई आपल्या वडिलबंधूची समजूत घालत,हेच संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणून प्रसिध्द आहेत.Ravikumar Bansodenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-43175327724849998482014-04-20T14:01:25.543+05:302014-04-20T14:01:25.543+05:30संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रसार संपूर्ण मह...संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात केला.सर्वसामान्यांना समजेल असा रसाळ भाषेत त्यांनी अभंग रचना केली.हर्षवर्धन पाटीलhttps://www.facebook.com/harsh.patil20noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-35900264434299728902014-04-20T14:00:48.220+05:302014-04-20T14:00:48.220+05:30ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस !ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस !हर्षवर्धन पाटीलhttps://www.facebook.com/harsh.patil20noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-29579399966072787522014-04-20T14:00:01.585+05:302014-04-20T14:00:01.585+05:30वारकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला म्हणणा...वारकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला म्हणणार्यांनी आह्माला या प्रश्नाची उत्तरे द्यावीत मगच असा फालतू वाद मांडावा <br />ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया ।।<br />अद्वैत आत्मया प्रेम मूर्ती ।।<br />भक्ती भाग्य तुवा जोडीले अविनाश ।।<br />सांगपा साविलास मार्ग त्याचा ।। <br />कैसा तो साधावा सांग भजन विधी ।।<br />कैसी नमन बुद्धी सत्वशील ।।<br />नमन श्रवण ध्यान मनन निजध्यास सर्व सांग <br />सांगे हा अनुभवो साधन उपाओ ।।<br />विनवी ज्ञानदेवो नामयासी ।।<br />इथे तर ज्ञानदेव संत नामदेवांना भक्ती कशी करावी याची विनवणी करून राहिले आहेत,तरी बामन लोक ज्ञानदेवाला वारकरी संप्रदायाचा रचेता म्हणतात कसे श्रवण ,मनन ,चिंतन करावे असें ज्ञानदेव विचारतात मग ज्ञानदेव कसे काय वारकरी संप्रदायाचे रचेता आहेत ? <br />जगद्गुरु तुका अवतार नामयाचा ।।<br />संप्रदाय सकलांचा येथोनिया ।।<br />नामदेवे रचिला पाया ।।<br />तुका झालासे कळस ।।<br />असे किती तरी पुरावे आह्माला नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे रचेता असल्याचे सांगून राहतात तरी पण आमच्या डोक्यात घुसत नाही <br />वारकरी संप्रदाय हा भक्ती चा आहे आणि ज्ञानदेव महाराज भक्ती करावी असे विचारात आहेत आता याला काय म्हणावे ?आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदेव नामदेवाला विनवणी करत आहेत कशी भक्ती करावी म्हणून ?<br />तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर हे योगी होते <br />ज्ञानेश्वर माझी योगियाची माउली ।।<br />जेणे निगम वल्ली प्रगत केली ।।<br />वारकरी संप्रदाय मध्ये योगाला स्थान मुळीच नाही तर ज्ञानेश्वर म्हणतात<br />उपनिशादाकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्माज्ञानी जायचे । मनची नाही ।।२२६।।<br />म्हणजे योग आणि शास्त्र वाचणार्याला ज्ञानेश्वर अध्यात्म म्हणतात <br />तर दुसरी कडे ज्ञानेश्वर म्हणतात <br />योग याग विधी।। येणे नव्हे सिद्धी ।। वयाची उपाधी ।। दंभ धर्म ।। हा हरिपाठातील अभंग आहे योगाला आणि यज्ञाला अभंगाच्या माध्यमातून नाकारतात तर ज्ञानेश्वरी मधून याचे समर्थन करतात यातून हे स्पष्ट होते कि ,ज्ञानेश्वर अगोदर योग करायचे जेंव्हा संत नामदेवाचा उपदेश ज्ञानदेवाला झाला तेव्हा पासून योगाला नाकारून नामस्मरण करायला सांगू लागले भक्तीचा मार्ग ज्ञानदेवांनी स्वीकारला होता आणि याचे सारे श्रेय संत नामदेवाला जाते<br />फ़ेसबुक वरुनअजय जगतापnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-3300708318318825672014-04-20T13:53:56.270+05:302014-04-20T13:53:56.270+05:30भागवत धर्माचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज यांना प्र...भागवत धर्माचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज यांना प्रणाम !भाऊसाहेब केसरकरnoreply@blogger.com