tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post3549259757647986611..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: "अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटीलअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-43711702086122571342014-04-20T14:06:55.106+05:302014-04-20T14:06:55.106+05:30सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचा...सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांना लाल सलाम.भाऊसाहेब केसरकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-34910713796222601072014-04-20T14:06:29.286+05:302014-04-20T14:06:29.286+05:30शरद पाटील यांच्या निधनाने एक क्रांतिकारी विचारवंत ...शरद पाटील यांच्या निधनाने एक क्रांतिकारी विचारवंत कार्यकर्ता काळाआड गेला आहे. भारताच्या इतिहासाचे भौतिकवादी द्वंद्वात्मक आकलन करून सर्व जात, स्त्रीदास्यअंताचा त्यांनी मांडलेला विचार मोलाचा आहे.Ravikumar Bansodenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-33622587927935164102014-04-20T14:05:46.968+05:302014-04-20T14:05:46.968+05:30मार्क्सच्या चष्म्यातून भारतीय समाजाकडे आणि इतिहासा...मार्क्सच्या चष्म्यातून भारतीय समाजाकडे आणि इतिहासाकडे पाहता येणार नाही, हे लक्षात आल्यावर पाटील यांनी वैदिक वाङ्मय मुळातून वाचण्याचे ठरविले. स्थानबद्धतेतून सुटल्यावर ते संस्कृत शिकू लागले. पंडित विद्याभास्कर उपाध्याय यांच्याकडे त्यांनी वर्षभर पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाचे अध्ययन केले. अध्ययन संपल्यानंतर त्यांनी आदिवासी भागांत कार्य सुरू केले. बेघर शेतमजूरांचा लढा उभारला. धुळ्यातील साक्री आणि नवापूर या तालुक्यांत आदिवासी भूमीहीनांची चळवळ सुरू केली. दुसरीकडे त्यांचा अभ्यास चालू होताच. कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती नसताना, संस्थात्मक पाठबळ नसताना त्यांनी संशोधन पुढे नेले. समाजपरिवर्तनाबाबतचा 'दास शुद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ त्यांनी १९७२मध्ये सिद्ध केला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास झाला. जातिव्यवस्थेबाबत आपले विचार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील मतभेद टोकाला गेल्यावर १९७८ मध्ये त्यांनी मार्क्सवाद, फुले आणि आंबेडकरवाद (माफुआं) यांवर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. याद्वारे त्यांनी जातीवर आधारलेल्या शोषणातून मुक्त होण्याचा विषय अतिशय जोरकसपणे केंद्रस्थानी आणला. आदिवासींचा लढा, जातिव्यवस्थेविरोधी लढा, शेतकरी आणि स्त्री यांचा संघर्ष या सर्वांच लढा एक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.विदा.विरोधीnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-87064300373004777692014-04-19T21:06:33.259+05:302014-04-19T21:06:33.259+05:30वास्तविक याची गरज नव्हती.विनम्र अभिवादन द्यायचे तर...वास्तविक याची गरज नव्हती.विनम्र अभिवादन द्यायचे तर तुमचं नको तिथे जातीयवाद.<br />कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...आणि श्रद्धांजली..नकुल भाटnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-84565604473920832542014-04-19T21:01:17.969+05:302014-04-19T21:01:17.969+05:30कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...!कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...!भाऊसाहेब केसरकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-56227687271589685442014-04-18T09:32:05.447+05:302014-04-18T09:32:05.447+05:30"अब्राह्मणी" इतिहासकार कॉम्रेड शरद पाटील..."अब्राह्मणी" इतिहासकार कॉम्रेड शरद पाटील यांना अभिवादन<br />कॉम्रेड शरद पाटील "अब्राह्मणी" इतिहासकार आणि धाकलं पाटील "अब्राह्मणी" ब्लॉग्गर...ॠतुजा श्रीराम जोशीhttps://www.blogger.com/profile/13948937114153152112noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-36064756120201807482014-04-18T09:25:41.275+05:302014-04-18T09:25:41.275+05:30कॉम्रेडा शरद पाटील यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार क...कॉम्रेडा शरद पाटील यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करून नवे संदर्भ निर्माण केले होते. अलीकडेच त्यांना इतिहास संशोधन परिषदेच्या महान इतिहासकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच सातारा जिलतील वाई येथे १८ एप्रिल रोजी त्यांना महर्षी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.अभिनव शिंदेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-84747022797061421782014-04-18T09:25:25.520+05:302014-04-18T09:25:25.520+05:30कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे ...कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची ज्येष्ठ विचारवंत कॉ. शरद पाटील यांनी नव्याने वैचारिक मांडणी केली. धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात 17 सप्टेंबर 1925 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्या काळी मॅट्रिक झाल्यावर त्यांनी बडोद्याच्या कलाभवन येथे चित्रकला शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. त्यानंतर ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये दाखल झाले. 1945 साली झालेल्या पहिल्या युद्धोत्तर विद्यार्थी संपात शिक्षण सोडून ते सहभागी झाले आणि जीवनदानी कम्युनिस्ट म्हणून कार्यरत झाले. 1974 मध्ये हिंदी कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. माकपच्या माध्यमातून सलग 14 वर्ष त्यांनी वेगवेगळे विषय व प्रश्नांवर काम केले. पुढे जातिव्यवस्थेविरोधात लढ्यात सहभागी होण्यास माकपने नकार दिल्यामुळे त्यांनी या पक्षाचा राजीनामा दिला. 1978 मध्ये कॉ. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. "सत्यशोधक मार्क्सवादी' या मासिकाचे बारा वर्ष त्यांनी संपादन केले. कॉ. पाटील यांनी जातिव्यवस्थेच्या अंतासाठी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू यांच्या विचारांचे ते खरे पाईक होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ <br /> नामांतर चळवळीतही भाग घेतला. या चळवळीत त्यांनी आदिवासींनाही सहभागी करून घेतले. त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकतेच(10 एप्रिल रोजी) महर्षी रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कॉ. पाटील हे त्यावेळी आजारी असल्याने त्यांच्यावतीने त्यांच्या कन्येने हा पुरस्कार स्वीकारला होता.भाऊसाहेब केसरकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-92058649813527448672014-04-18T09:24:30.705+05:302014-04-18T09:24:30.705+05:30डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाल...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून आदिवासींना नामांतर चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेयदेखील कॉ. शरद पाटील यांनाच जाते. साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणबिंदूवर आणण्याचे कार्य कॉ. पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केली.राकेश काळे-देशमुखhttps://www.blogger.com/profile/11244890802552171069noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-12640403294914701382014-04-18T09:22:35.605+05:302014-04-18T09:22:35.605+05:30शरद पाटील यांनी शेतमजूर आणि आदिवासी यांच्यासाठी लढ...शरद पाटील यांनी शेतमजूर आणि आदिवासी यांच्यासाठी लढे उभारले होते. मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षण सोडून ते कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाले होते. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. चळवळींबरोबरच त्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेत विपुल लिखान केले होते.मयुर खंडेलवालhttps://www.blogger.com/profile/01243781540823078358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-42591520252470181542014-04-18T09:18:47.839+05:302014-04-18T09:18:47.839+05:30कम्युनिस्ट पक्षाचा वर्गविरोधी दृष्टिकोन आणि सत्यशो...कम्युनिस्ट पक्षाचा वर्गविरोधी दृष्टिकोन आणि सत्यशोधक चळवळीचा जातिविरोधी दृष्टिकोन यांचा समन्वय असलेल्या 'माफुआं'चा अब्राह्मणी दृष्टिकोन पाटील यांनी 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाद्वारे ठसविला. पारंपरिक मार्क्सवादाच्या मर्यादा दाखवतानाच त्यांनी पारंपरिक आंबेडकरवादाच्या मर्यादा दाखविल्या. जातीच्या प्रश्नावर त्यांनी मूलगामी लेखन केले. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करून त्यांनी दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडली. स्त्रीप्रश्नांबाबतही त्यांनी मौलिक चिंतन केले आहे. स्त्री दास्याच्या प्रश्नाचे सैद्धान्तिकरण करताना ही समस्या वर्णजातिव्यवस्थांपासून असल्याची भूमिका मांडली होती. 'हिंदू स्त्री मजूर म्हणून भांडवलदार-जमीनदारवर्गांची गुलाम, स्त्री म्हणून पुरुषांची गुलाम, हरिजन व आदिवासी म्हणून उच्च मध्यमवर्गीयांची गुलाम, बिगर हिंदू स्त्रिया दुहेरी, तर हिंदू स्त्रिया तिहेरी गुलाम,' अशी त्यांची भूमिका होती.<br />(संदर्भ : परिवर्तनाचा वाटसरू, १६ ते ३१ जुलै २०१३)विशाल कोकाटेhttps://www.blogger.com/profile/09420815269277611171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-3706191117971311272014-04-18T09:14:14.634+05:302014-04-18T09:14:14.634+05:30कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या व...कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या विचारविश्वाला कलाटणी देणारी अतुलनीय अशी विचारसंपदा निर्माण केली. मार्क्सवाद- फुले-आंबेडकरवाद आणि "दासशुद्रांची गुलामगिरी' अशा ग्रंथांतून आणि "सत्यशोधक मार्क्सवादी' या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या आघाडीवर आणला. जातिव्यवस्था अंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठांत वेगवेगळे शिबिर आणि सभांद्वारे त्यांनी प्रबोधन केले.(साभार : सकाळ)विश्वनाथ सुर्यवंशीhttps://www.blogger.com/profile/06398140508428686553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-51667827062435902682014-04-18T08:57:28.426+05:302014-04-18T08:57:28.426+05:30महाराष्ट्राच्या अनमोल इतिहास संशोधकांपैकी एक कॉम्र...महाराष्ट्राच्या अनमोल इतिहास संशोधकांपैकी एक कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...!निखील वागळेhttps://www.blogger.com/profile/02044832489326747597noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-90194125303574863032014-04-18T08:51:52.904+05:302014-04-18T08:51:52.904+05:30टिनपाट बामण मेल्यावर भाडखाऊ मिडिया देश्यावर शोककळा...टिनपाट बामण मेल्यावर भाडखाऊ मिडिया देश्यावर शोककळा पसरली पाहिजे आश्या पद्धतीने बातम्या दाखवतात. त्याचं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी नेत्यांवर प्रशासनावर "मिडिया दहशतवाद" दाखवून दबाव टाकतात हाच न्याय संपूर्ण जगाने मान्य केलेल्या बहुजन समाजातील लोकांना का लावला जात नाही ??? ना त्यांना भरभरून प्रसिद्धी दिली जाते ना त्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केला जातो न त्यांना कुठला मोठा पुरस्कार दिला जातो !!<br />विचार करा ??? आसं का ???<br />जागतिक इतिहास संशोधक ' काँ. शरद पाटील ' यांचे दुःखद निधन.<br />त्यांच्या विचारांना & कार्याला विनम्र अभिवादन.<br />महान प्राच्यविद्या पडित, मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादाचे प्रणेते, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉमरेड शरद पाटिल'. Dilactical Logic ' ही संकल्पना बुद्धांनंतर पहिल्यांदाच मांडणारे डॉ. शरद पाटील यांचा गौरव रशिया व चीन ने केला. <br />धुळे शहराने अखिल मानवजातीला दिलेला एक अनमोल हिरा ..!! <br />भावपूर्ण आदरांजली !!<br />- संभाजी ब्रिगेडविक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-59214220780787553042014-04-17T22:25:09.740+05:302014-04-17T22:25:09.740+05:30प्रस्थापित ब्राह्मणांनी लिहीलेल्या इतिहासाला धक्के...प्रस्थापित ब्राह्मणांनी लिहीलेल्या इतिहासाला धक्के देत सत्य इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधकशेखर काळेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-47965070377426327292014-04-17T22:24:11.785+05:302014-04-17T22:24:11.785+05:30जागतिक इतिहास संशोधक काँ. शरद पाटील यांच्या विचार...जागतिक इतिहास संशोधक काँ. शरद पाटील यांच्या विचारांना & कार्याला विनम्र अभिवादन.पांडुरंग कांबळेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-23184831554515081582014-04-17T22:23:17.624+05:302014-04-17T22:23:17.624+05:30तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ( Diloctical Logic ) गौ...तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ( Diloctical Logic ) गौतम बुध्दांनंतर प्रथमच मांडणारे जागतिक दर्जाचे विचारवंत - कॉम्रेड शरद पाटीलविजय बेंद्रेnoreply@blogger.com