tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post4397080584339974236..comments2024-01-04T22:28:53.387+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]अभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-25974617781955423392018-08-15T02:38:25.055+05:302018-08-15T02:38:25.055+05:30नारायण बाबा चरित्र आख्यान (गोपाळ बुवा) कुठे मिळेल ...नारायण बाबा चरित्र आख्यान (गोपाळ बुवा) कुठे मिळेल कृपया सांगावेAnonymoushttps://www.blogger.com/profile/11852550561777421098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-63376032988079924642018-03-05T11:46:10.743+05:302018-03-05T11:46:10.743+05:30संत हे संतच असतात. ते आपले किंवा परके नसतात.निदान ...संत हे संतच असतात. ते आपले किंवा परके नसतात.निदान बहुजन समाज तरी असे मानतो. असे मानणारे ब्राह्मण मात्र नगण्यच. म्हणून त्यांनी आमचेच संत, आमचेच समाजसुधारक, आमचेच नायक ठार मारले असे नाही, तर त्यांचेच असे जे संत होते त्यांना सुद्धा या लोकांनी ठार मारले. त्यात बसवण्णा उर्फ बसवेश्वर आहेत, संत ज्ञानेश्वर देखील आहेत.ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली ही सुद्धा सदेह वैकुंठाला जाण्यासारखीच आवई आहे.धार्मिक नास्तिकhttps://www.blogger.com/profile/02206425762999639662noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-29271876666692651492018-03-05T11:38:55.789+05:302018-03-05T11:38:55.789+05:30अगदी अर्थपूर्ण अगदी अर्थपूर्ण धार्मिक नास्तिकhttps://www.blogger.com/profile/02206425762999639662noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-51682754537362265492017-12-16T20:07:04.739+05:302017-12-16T20:07:04.739+05:30जर त्याच्या जातीच्यानी त्या घटनेचे समर्थन केले तर ...जर त्याच्या जातीच्यानी त्या घटनेचे समर्थन केले तर .. जातच दोषी धरले पाहिजे अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-68727070702993267392017-11-11T09:12:03.757+05:302017-11-11T09:12:03.757+05:30काही दिवसांपूर्वी नगर येथे एका विकृत देशमुखने स्वत...काही दिवसांपूर्वी नगर येथे एका विकृत देशमुखने स्वताच्या 4 वर्षाच्या पुतणी वर अतिप्रसंग करून खून केला मग याला त्याची जात जबाबदार धरायची की ?????Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-89868217791827482892017-07-24T23:51:55.857+05:302017-07-24T23:51:55.857+05:30धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.थोडा इतर कामात व्यस्त होत...धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.थोडा इतर कामात व्यस्त होतो त्यामुळे प्रतिक्रिया देता आली नाही.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-90124952071240224442017-07-12T00:57:24.178+05:302017-07-12T00:57:24.178+05:30Samj sudhara desh badlel changalya ani kharya dyan...Samj sudhara desh badlel changalya ani kharya dyananeAnonymoushttps://www.blogger.com/profile/01435815533310144269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-66599259482763147802017-07-12T00:56:20.287+05:302017-07-12T00:56:20.287+05:30Ata changli tippani dili tyala pan manjurichi vel ...Ata changli tippani dili tyala pan manjurichi vel ka kay time is money boss Anonymoushttps://www.blogger.com/profile/01435815533310144269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-46873039196479953212017-04-14T09:03:31.216+05:302017-04-14T09:03:31.216+05:30संत तुकाराम आणि चमत्कार...
आमचे प्राचीन धर्मग्रंथ...संत तुकाराम आणि चमत्कार...<br /><br />आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!<br /><br />चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात. <br /><br />'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे. <br /><br />चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.<br /><br />साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता! <br /><br />चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-<br /><br />कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१|| <br />तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||<br />दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३|| <br />नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||<br />नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||<br />नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||<br />नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||<br />नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||<br />नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||<br />नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||<br />नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||<br />आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||<br />नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७) <br /><br />वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे. <br /><br />वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे. <br /><br />पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपवावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?<br /><br />Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-5775358805104437432017-04-06T14:30:28.658+05:302017-04-06T14:30:28.658+05:30तुकोबा वैकुंठाला सदेह गेले!
तयांच्यासाठी कुबेरांन ...तुकोबा वैकुंठाला सदेह गेले!<br />तयांच्यासाठी कुबेरांन खास पुष्पक विमान पाठवलं होत!<br /> ..<br />..<br />..काय याक याक <br />ही बामणी टाळकी!<br />Mazi Shalahttps://www.blogger.com/profile/01172405179510095696noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-28499949788464159072016-03-25T07:51:49.207+05:302016-03-25T07:51:49.207+05:30www.vidarbha24news.com
www.vidarbha24news.com<br /><br /><br />vidarbhahttps://www.blogger.com/profile/09183672717728759757noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-87488893427460212102015-10-28T14:17:42.331+05:302015-10-28T14:17:42.331+05:30तुकोबांचा खून झाला अस तुम्हाला वाटून उपयोग नाही......तुकोबांचा खून झाला अस तुम्हाला वाटून उपयोग नाही...<br /><br />वाटायला काही पण वाटेल आणि मग कोणाच् पण नाव घेता येईल<br /><br />प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो<br />तर्क तर काही पण करता येतील<br /><br />तुमच्या लेखा मधून निघनारे अर्थ पहा काय निघतात<br /><br />1-तुकोबाराय वैकुंठा ला गेले नाहीत<br />(म्हणजे ते त्या योग्यतेच् नव्हते का..???)<br /><br />2- शिवाजिमहाराजांचे तुकोबा गुरु होते आणि महाराजाना त्यांच्या गुरु चा खून झाला हे समजल नाही<br />(आणि जवळपास 400 वर्षा नंतर आपण हां शोध लावलात म्हणजे आपल् हेरखात महाराजांच्या पेक्षा पण प्रबळ आहे का..??)<br /><br />आपण फ़क्त।मंबाजी भट याच्या बद्दल बोलता आहात पण तुकोबांचे 9 अनुयायी ब्राम्हण होते ते नाही सांगत आपण यात बहिणाबाई पण आहेत<br /><br />एक आपण तेवढे सत्यशोधक आणि तेंव्हा ची देहु मधली जनता दुधखुळि होती का..???<br /><br />आपल्या लेखाने एकाच वेळी तुकोबारायांची भक्ति आणि शिवरायांच् कर्तुत्व या वर शंका घेताय...!!!!<br /><br />तुकोबांच्या वाणी ने सगळा समाज मोहित झाला असताना एक भट तुकोबांचा खून करतो आणि बाकी सगळे अनुयायी गप्प बसतात का..??<br /><br />एका सामान्य स्त्री वर पाटलाने बदअलम केला तर काय शिक्षा होते हे उदहारण अगदी त्याच वेळच् आहे<br />त्याच स्वराज्यात तुकोबांचा खून झाला हां दिव्य शोध तुम्हाला लागला कसा<br />का 20 रुपयांची फुकट मिळणारी पुस्तक तुम्ही पण वाचता..??<br /><br />ज्ञानी आहात आभ्यासु आहात तर हे असेल आरोप करुण स्वस्त पब्लिसिटी का मिळवता..??<br /><br />आणि तुम्हाला काय वाटते ह्या वर लेख नका लिहु तर कुठे काही पुरावा किंवा कागदपत्र उपलब्ध झाल तर मग त्याच्या आधारे लिखाण करायच असत<br /><br />आता रांज्याच्या पाटला ने बलात्कार केला याला तर लेखी पुरावा पण आहे<br />मग आम्ही अस समजायच का की सगळे पाटिल हेच उद्योग करतात..??<br /><br />एक खंडोजी खोपडे गद्दार निघाला मग काय आम्ही सगळे12 मावळातले देशमुख गद्दार होतो का...???<br /><br />आणि देशमुख असून पण <br />लिस्ट देईल तुम्हाला किती देशमुख आणि मराठा काय काय उद्योग करत होते तेंव्हा<br /><br />कृपया अस जाती जाती मधे विष कालवु नका<br />आज आपल्या समाजा समोर समस्या वेगळ्या आहेत त्यावर उपाय सुचवा<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/00499863490409776615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-37833781414434961382014-04-13T21:13:09.167+05:302014-04-13T21:13:09.167+05:30कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया'...कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही". भाऊसाहेब केसरकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-16841665982848522302014-04-13T20:58:29.252+05:302014-04-13T20:58:29.252+05:30संत तुकाराम यांचा खून का झाला?
१. वैदिक पंडितांचे ...संत तुकाराम यांचा खून का झाला?<br />१. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते. <br />२. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.<br />३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.<br />४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बाद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.<br />५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.<br /><br />६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.<br />७. धर्मशास्त्रानुसार मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला. <br />संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते....<br />लावूनि कोलित | माझा करितील घात || १ ||<br />ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||<br />पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने || ३ ||<br />तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१ <br />रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ || <br />जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ || <br />तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१ <br /><br />जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे || ५४९.१ <br />मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१ <br />-विश्वनाथ सांगलीकर मयुर खंडेलवालhttps://www.blogger.com/profile/01243781540823078358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-22852098205893994372014-04-13T20:57:32.692+05:302014-04-13T20:57:32.692+05:30१. तुकारामांची हत्या अपेक्षितही आणि अटळही; यांनी व...१. तुकारामांची हत्या अपेक्षितही आणि अटळही; यांनी वैर ओढावून घेतले, कोणतीही तडजोड केली नाही.<br />२. तुकारामांचा छळ काय दाखवितो?<br />३. छळाला धर्मग्रंथांचा पाठींबा होता<br />४.धुळवडीच्या दिवशी तुकारामांची धुळवड केली<br />५. मृत्यू नंतरच्या घटना काय दर्शवितात?<br />६. दुसऱ्याच दिवशी जिजाईने ब्राह्मणांना घरदार दान दिले की त्यांना हाकलून दिले ? <br />७. कायमच्या माहेरी का गेल्या ?<br />८. कान्होबा कायमचे गाव सोडून का गेले?<br />९. इस्टेट कोणाच्या ताब्यात गेली?<br />१०.मुलेही पंचवीस वर्षे फिरकली नाहीत<br />११.आजही तीच धर्मशास्त्रे आपल्या नैतिकतेचा आधार मानायची?<br />१२. विचारांची कत्तल हि शारीरिक हत्येपेक्षाही भीषण<br />१३.क्षमतेइतके फुलू न देणे हीही हत्याच<br />१४.अभंग बुडविणे हीही एक हत्याच<br />१५.विकृतीकरण ही आणखी एक हत्या<br />१६.तुकारामांच्या नावावर इतरांचे लेखन, जाणीवपूर्वक प्रक्षेप<br />१७.प्रक्षेपांच्या विरोधात आठ अभंग <br />१८.दिशाभूल करणारा अन्वयार्थ लावणे हीही हत्याच<br />१९.छळणारा दुराभिमानीही शुद्धच? मयुर खंडेलवालhttps://www.blogger.com/profile/01243781540823078358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-62228967380674537032014-04-13T20:53:56.512+05:302014-04-13T20:53:56.512+05:30तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आ...तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--<br /><br />"सांडूनी सुखाचा वाटा |<br />मुक्ती मागे तो करंटा ||<br />का रे न घ्यावा जन्म |<br />काय वैकुंठी जाऊन ||<br />येथे मिळतो दहीभात |<br />वैकुंठी ते नाही मिळत ||<br />तुका म्हणे न लागे मुक्ती |<br />राहीन संगे संताचिया ||"<br />--संत तुकोबाराय.विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-82951716384878012162014-04-13T20:53:24.812+05:302014-04-13T20:53:24.812+05:30संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते, रडणारे ...संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते, रडणारे नव्हते.<br /><br />असाध्य ते साध्य |<br />करिता सायास ||<br />कारण अभ्यास |<br />तुका म्हणे ||<br /><br />प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !!<br />तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्ष करू इच्छिणारे तुकोबाराय वैकुंठाचा विचार कसा करतील ???विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-47730758776063685622014-04-02T13:22:47.955+05:302014-04-02T13:22:47.955+05:30प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुकाराम
महाराजांनी आपल्या ग...प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुकाराम<br />महाराजांनी आपल्या गाथेमध्ये वैकुंट ,चमत्कार आणि मोक्ष यांचा जाहीर निषेध केला आहे... १<br />मोक्ष तुमचा तो देवा । तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।<br />मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ।<br />मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे उघड गांठेळीस ।<br />भक्तीचे सोहाले होतील जीवासी । नवल तेविशी पुरविता ।<br />ज्याचे त्यासी देणे कोणते उचित । मानूनियां हित घेतो सुखे । <br />तुका म्हणे सुखे देई संसार । आवडीसी थार करी माझे । २<br />कपट काही एक । नाही भूलायचे लोक ॥<br />तुमचे करितो किर्तन । गातो उत्तम ते गुण<br />॥ दाऊ नेणे जडीबूटी । चमत्कार उठा उठी ॥ - जगद्गुरु संत तुकाराम महाराज.<br />अर्थ - मला काही कपट कारस्थान येत<br />नाही.मी लोकांना भूलवत नाही, उलट लोकांचे,विठ्ठलाचे गुण गातो.लोकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करतो हेच माझे किर्तन आहे.मला जडीबुटी येत नाही.मी 'चमत्कार' तर अजिबातच करत नाही. प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये वैकुंट , चमत्कार आणि मोक्ष यांचा जाहीर निषेध केला आहे... माझ्या मनांत नेहमी एक प्रश्न येतो एक ही ब्राम्हनोत्तर(जातीने ब्राम्हण) संत वैकुंठा ला का गेले नाही ?? ज्या बहुजन संतांनी कर्मकांड , वर्णव्यवस्था ,जातीभेत याला विरोध केलां आहे त्याचां चमत्कारिक आणि गुढ मृत्यु झालां आहे ... आपले संत मारले<br />त्यांचा खून केलां पण म्हणतात ना विचार मरत नसतात. चला तर आज एक शपथ घेवू आपल्या संताच्या विचारांवर जगू कर्मकांड , वर्णव्यवस्था , जातीभेदाला विरोध करू आहात तयार ?? मराठी माणूसhttps://www.blogger.com/profile/08815120080615512242noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-55750944164481610302014-04-02T13:19:34.531+05:302014-04-02T13:19:34.531+05:30
नाही वैकुंठाला गेला ।
तुका मारूनी टाकला ।
डाव्या ...<br />नाही वैकुंठाला गेला ।<br />तुका मारूनी टाकला ।<br />डाव्या हाताचा कलंक ।<br />उजव्या हाताने झाकला ॥१॥<br />ऐसे बोलीले बयान । आले नेण्यासी विमान ।<br />त्यात बैसुनिया तुका ।<br />गेला निघुनी गुमानं ॥२॥<br />खरे काय , काय खोटे । सत्य<br />जाणूनी घेवावे ।<br />मीही सांगितले म्हणुनी । नाही विश्वासी रहावे ॥३॥<br />गीतेवरी भाष्य ग्रंथ ।<br />तुका लिही मंत्रगीता । त्याने<br />भडकला तेंव्हा । वेदाभिमान्यांचा<br />माथा ॥४॥<br />वर्णव्यवस्था तयाने । सारी येईल धोक्यात ।<br />वेदाविरोधाचे ज्ञान । कैसे भरले<br />तुक्यात ? ॥५॥<br />रामेश्वर भटा सांगे । सांगे<br />मंबाजी चुगली ।<br />मन कर्मठांची मने । तुका रोषाने फ़ुगली ॥६॥<br />रामेश्वराच्या दिवाणी । न्याय<br />मागूनी घेतला ।<br />तुकोबांचा ग्रंथसाठा । इंद्रायणीत<br />फ़ेकला ॥७॥<br />होते तुकाचे अभंग । बहु लोकायच्या तोंडी ।<br />पुन्हा आले जनलोकी । कैसी होणार<br />गा कोंडी ॥८॥<br />रामेश्वर मंबाजीने । मारियले तुकोबास ।<br />आणि सांगिले जगाला ।<br />तुका गेला वैकुंठास ॥९॥टॉम मोर्वोलो रिडलhttps://www.blogger.com/profile/13988870084846863540noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-72617069689725769622014-04-02T13:08:55.221+05:302014-04-02T13:08:55.221+05:30[im]https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos...[im]https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1.0-9/1495540_1516521395241500_26725745_n.jpg[/im]विक्रमसिंह वेदपाठकhttps://www.blogger.com/profile/07268477866001881125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-17319062828920944282014-03-30T13:46:37.670+05:302014-03-30T13:46:37.670+05:30तुकोबांच्या खुनाला बामन जातच जबाबदार आहे असे मला व...तुकोबांच्या खुनाला बामन जातच जबाबदार आहे असे मला वाटते.जर मंबाजी बामन नसता तर त्याने आपल्या तुकोबांना मारले असते का ?राकेश काळे-देशमुखhttps://www.blogger.com/profile/11244890802552171069noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-78663168502520076132014-03-30T13:21:18.013+05:302014-03-30T13:21:18.013+05:30मुळात झालेल्या घटनेचा आत्ता उलघडा करून आपण काय साध...मुळात झालेल्या घटनेचा आत्ता उलघडा करून आपण काय साध्य करणार आहोत ? ठिक आहे आम्ही मंबाजी भट आणि त्याच्या कंपनीचा जाहीर निषेद करतो<br />परांजपे & परांजपे साहिल परांजपे-पेशवाhttps://www.blogger.com/profile/07695626528191289599noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-12496432494928602452014-03-29T17:25:33.599+05:302014-03-29T17:25:33.599+05:30पहिला मुद्दा असा की मी ब्राह्मण जातीचा उल्लेख इथे ...पहिला मुद्दा असा की मी ब्राह्मण जातीचा उल्लेख इथे केलेला नाही आणि मीच लिहिले आहे की याला जातीयता लावणे म्हणजे तुकारामद्रोह आहे त्यमुळे असा आरोप खोटा ठरतो.<br /> राहिली गोष्ट [क्षेपक] अभंगाची मग अशी वचणे रामदास स्वामींच्या बाबतीत नाहीत का ??? मिरज येथील बाड क्र.६२६ मधील रामदासांचे अभंग प्रयाणकालचे दिले आहे.त्यात त्यांनी देवाला ”नेई निजधामा आपुलिया” अशीच प्रार्थणा केली आहे.इतकेच नव्हे तर आत्माराम रामदासींनी रामदासांचे निर्वाण वर्णन करताना तर "जिकडे तिकडे विमान छाया" दाटल्याचेही दर्शवले आहे.(दासविश्रामधाम वर्ग ११३) रामदासांनी असे देखील म्हंटलेले आहे की "जेथुनी आलेची तेथेची जाऊ आपल्या स्थळा " रामदास म्हणे चला कोण येतो तो ? विलंब नका लावू राम वाट पाहतो.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-4444051581685243842014-03-29T17:23:29.757+05:302014-03-29T17:23:29.757+05:30पाटील आपण खुप अभ्यासपुर्ण लेखन केले आहे पण मला वाट...पाटील आपण खुप अभ्यासपुर्ण लेखन केले आहे पण मला वाटते की संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमनाचे अभंग लिहिले आहेत त्यातच सिद्ध होत नाही का ? तुकोबांच्या गाथेमध्ये असे अभंग आहेत त्यात वैकुंठगमनाचे वर्णन आहे आपन हे दुर्लक्षीत केले आहे का कि निव्वळ एखाद्या जातीला बदनाम करण्यासाठी हा प्रपंच ?? समजले तर बरे होईल.<br />वैभव सरनाईकhttps://www.blogger.com/profile/18081142906265741963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-31879515412993150822014-03-29T17:21:27.582+05:302014-03-29T17:21:27.582+05:30अप्रतिम लेख आहेत तिन्हीही.सर्वच भागात थोडे थोडे वि...अप्रतिम लेख आहेत तिन्हीही.सर्वच भागात थोडे थोडे विश्लेषन छान वाटले मलाही वाटत होतेच की तुकोबांचा खुनच केला आहे भटांनी.अभ्यासपुर्ण लेख आहे धन्यवाद.Rahul Kamathttps://www.blogger.com/profile/08068907736490489832noreply@blogger.com