tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post3089436496926302321..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: मनुस्मृति : समाजशास्त्रीय समालोचनअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger36125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-16162187060302899982020-05-03T21:06:49.632+05:302020-05-03T21:06:49.632+05:30समाजात
ज्ञान भाषा संस्कार देणारा
शिक्षक वर्ग अथवा ...समाजात<br />ज्ञान भाषा संस्कार देणारा<br />शिक्षक वर्ग अथवा समाजाचा मेंदु<br /><br />समाजाचे रक्षण करणारे पोलीस लष्कर अथवा<br />क्षत्रिय<br /><br />व्यापार करणारे <br />अथवा बँकीग मध्ये असणारे<br />अर्थतज्ञ व व्यापारी हवी<br /><br />ते म्हणजे वैश्य<br /><br />शुद्र म्हणजे<br />विविध कारागीर<br />सुतार लोहार सिव्हील ईंजिनियर अॅक्शन बाटा शुज बनवणारे <br />वाहतुक सांभाळणारे वाहनचालक<br />अन<br />त्यांना एकाच विराट समाजपुरुषाची विविध अँग<br />एक ऊपमा म्हणुन दिले<br />त्यात "पायात" काटा मोडला<br />तर डोळ्यात टचकन पाणी आल पाहिजे मेंदुत झिनझिन्या आल्या पाहिजेत<br />अशा पध्दतीचे परस्पर सबंध हवेत<br />अन्यथा<br />जातीव्यवस्था<br />जातीभेदात परस्पराच्या मत्सरात जळत राहणारAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-2075431916484330432018-08-16T12:37:59.654+05:302018-08-16T12:37:59.654+05:30Give me right information of the manushmriti. I am...Give me right information of the manushmriti. I am so confused. Tumhi reply changala dila tyani manu che samarthan kelele. Aahe aani vayaktik ritya ashprushtela mannya kelele aahe, ashpruta karma nusar aso va jati nusar ashprusta hi nidaniya aahe. Human Rights chya palikadachi Nayan Patilhttps://www.blogger.com/profile/07198885145847376519noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-56934541963006125132017-05-17T21:25:12.627+05:302017-05-17T21:25:12.627+05:30ज्याच्या अंशा पासून , " मनुष्य " निर्माण...ज्याच्या अंशा पासून , " मनुष्य " निर्माण झाले जन्मले .... तोच मनु <br />मनु लिहतो - <br />" जन्मना जायते शूद्र: कर्मणा द्विज उच्यते। "<br />मनुष्य जन्माला शूद्र म्हणूनच येतो , पुढे कर्मान तोे ब्राह्मण शुद्र क्षत्रिय वैश्य होतोदिपा भगतnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-26905202998847543252017-01-08T10:07:47.104+05:302017-01-08T10:07:47.104+05:30पुन्हा पुन्हा मनुस्मृती...
हरी नरके यांच्या ब्लोगव...पुन्हा पुन्हा मनुस्मृती...<br />हरी नरके यांच्या ब्लोगवरून साभार<br />दरवर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिनानिमित्त मनुस्मृतीच्या आठवणींना उजाळा मिळतो. मनुविरोधक आणि मनुसमर्थक यातले बहुतेक मूळातले फारसे काहीही न वाचताच "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" चमकून घेतात.<br />1.मनुस्मृती हा कायद्यांचा कायदा असलेला प्राचीन ग्रंथ आहे. त्याचे इंग्रजी नाव " Manu's code of Law" "Manav Dharmashastra " आहे. त्यावर महात्मा फुले, पेरियार, डा.बाबासाहेब आंबेडकर आदींनी गंभीर आक्षेप घेतल्यामुळे व 25 डिसेंबर 1927ला महाडला तो बाबासाहेबांनी जाळल्यामुळे त्याची चर्चा जास्त होते.<br />2.त्याच्या लोकप्रिय आवॄत्त्या बाजारात आहेत त्या प्रामुख्याने वाईच्या बापट शास्त्री यांनी मराठी अनुवादासह प्रकाशित केलेल्या आहेत. प्रकाशक आहेत रमेश रघुवंशी आणि वितरक आहेत गजानन बुक डेपो, मुंबईत दादरला कबुतर खाना आणि पुण्यात भरत नाट्य मंदिरासमोर.<br />3.हा ग्रंथ 2684 श्लोकांचा आणि 12 अध्यायांचा आहे. मनुस्मृतीचा कालसापेक्ष अर्थ लावणारे मेधातिथी आदी विद्वानांचे भाष्यग्रंथ वाचल्याशिवाय मनुस्मृती वाचणे अर्धवट ठरेल.<br />4. मेधातिथी ते पुढच्या सर्व भाष्यकारांच्या भाष्याचे भारतीय विद्याभवनने 8 खंड प्रकाशित केलेले आहेत.<br />5. मनुस्मृतीची संशोधित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे.<br />Manu's code of Law, By Patrick Olivelle,OXFORD University Press, 2005.<br />6. मनुस्मृतीवर टिकात्मक भाष्य करणारे लेखन अनेकांनी केलेले असून त्यातील नरहर कुरूंदकर, पटवर्धन, डा.आ.ह. साळुंखे आणि भदंत आनंद कौशल्यायन यांचे ग्रंथ खूपच गाजलेले आहेत.<br />7."हिस्ट्री आफ धर्मशास्त्र", धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात [खंड 1, पृ.306 ते 349] भारतरत्न पां.वा.काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रंथ इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. 2 रे शतक याकाळात विकसित झाला.<br />8. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इ.स.4 थ्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली तेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली. "भारतीय जातिसंस्थेचा इतिहास" लिहिणारे इतिहासकार संजय सोनवणी यांच्या मते 11/12 व्या शतकानंतर या ग्रंथाची जबरी पकड भारतीय समाजावर बसली. त्यामुळे सर्व स्त्रिया व शूद्र आणि अतिशूद्र यांना भेदभाव,पक्षपात,अन्याय, शोषण यांची शिकार व्हावे लागले. इतिहासकार उमेश बगाडे यांच्या संशोधनानुसार भारताचा सर्व महसुली कारभार या ग्रंथाच्या आधारे चालवला जाई, अगदी कडव्या औरंगजेबाच्या काळातही महसुलव्यवस्था याच ग्रंथाच्या आधारे चालवली जात होती असे ते म्हणतात.<br />9. इतर अनेक स्मृती असल्या तरी मनुस्मृतीला एकप्रकारच्या संविधानाचा दर्जा होता. तो केवळ धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ असल्याने, अन्यायकारक कायदे आणि राजदंडाच्या आधारे करण्यात आलेला घटनात्मक अन्याय म्हणून मनुस्मृतीवर जास्त बोलले/लिहिले जाणे स्वाभाविक आहे.<br />10. अर्थात मनुविरोधक किंवा मनुसमर्थक हे सारे ग्रंथ वाचून मगच आपली मते बनवतात असा आरोप मी करणार नाही.<br />11. अगदी इंग्रजी राजवटीतही आयपीसी, सीआरपीसी तयार होईपर्यंत अनेक बाबतीत आणि ते तयार झाल्यावरही कौटुंबिक विेषयावर मनुस्मृतीच प्रमाण मानली जाई.जयप्रकाश मस्करhttp://www.twitter.com/jayhindbharatnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-85930672103824926362017-01-03T23:29:31.666+05:302017-01-03T23:29:31.666+05:30पण हे सगळं जे भोगतायत त्यांना मनुस्मृति माहीत आहे ...पण हे सगळं जे भोगतायत त्यांना मनुस्मृति माहीत आहे का ? जे लोकं बलात्कार करतात त्यांनी मनुस्मृति वाचलेली असते का ? परवा दलितांनी सवर्णाच्या मुलीवर बलात्कार केला होता तो काय मनुस्मृति वाचुन केला होता का ? दरोडे मनुस्मृति वाचुन पडतात का ? मानवी म्हणा किंवा पुरुषी म्हणा त्या विक्रुतीला मनुस्मृतिच्या आधारे विरोध करणे चुक आहे.काय काय महाभयंकर शोध लावता.मयुरी काटकरhttps://www.blogger.com/profile/04644594177727470166noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-1075872930142325472017-01-03T23:15:41.187+05:302017-01-03T23:15:41.187+05:30शेतकर्यांच्या आत्महत्या,भुकबळी, लुटमार,महिलांवर हो...शेतकर्यांच्या आत्महत्या,भुकबळी, लुटमार,महिलांवर होणारे शारिरिक अत्याचार, धार्मिक आतंकवाद, देवळांमधून गोळा केली जाणारी अवैध मालमत्ता, कर्मकांड, बोगस हिंदू सण उत्सवांमध्ये होणारी वित्तहानी, हिंदू-मुस्लिम दंगली, भ्रष्टाचार, स्त्री देहाचा नंगानाच ही सर्व या मनुस्मृतिची देण आहे.म्हनून ती दरवर्षी जाळली पाहिजे.आशिष मोरेhttps://twitter.com/AshishmorekMorenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-5754812550076048422017-01-02T22:24:40.276+05:302017-01-02T22:24:40.276+05:30अरे झंडूबामसेफ़ी पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांच्या रा...अरे झंडूबामसेफ़ी पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केल्याचा एकही पुरावा नाही ती बामसेफ़ी आणि ब्रिगेडी थाप आहे.संभाजी राजेंचा वध नाही खुण केला होता तोही औरंजजेबाने.शाहू राजांना ब्राह्मणांनी त्रास दिला हे मान्य पण तरीही शाहूंनी ब्राह्मणांना मदत केली वसतीग्रुहे बांधली त्यातून शिका काहीतरी.यासगळ्याचा बदला आंबेडकरांनी घेतला ही तर सगळ्यात मोठी थाप.इतिहास अभ्यासा मग अकलेचे तारे तोडा.रंजन डाफ़ळेhttps://www.blogger.com/profile/05982502469556352707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-11096426328324480822017-01-02T21:59:18.574+05:302017-01-02T21:59:18.574+05:30स्वत:ला स्वामी ठरवून सर्व बहुजन समाजाला आणि समस्त ...स्वत:ला स्वामी ठरवून सर्व बहुजन समाजाला आणि समस्त स्त्री वर्गाला नीच वागणुक देणारा ग्रंथ मनुस्मृति म्हणजे कायदेसंहिता होता.पुष्यमित्र शुंगाने बौद्धधर्माचा विनाश केल्यानंतर सुसंस्क्रुत, अहिंसक आणि करुणावान अशा बहुजन समाजावर लादलेली रानटी संहिता होती.इ.स.पु.२०० पासून इंग्रजांच्या काळापर्यंत म्हणजे २००० वर्षाचा काळ होतो.एवढा अत्याचार सहन करूनही आज त्याविरुद्ध चिड आहे ती जास्त करून दलितांमध्ये भरपूर प्रमाणात आहे.प्रत्येक वर्षी ती जाळली जाणार जसं तुम्ही आमच्या मुलनिवासी राजा महात्मा रावण यांचा पुतळा जाळता.प्रकाश पाटील-मतिवडेकरhttps://www.blogger.com/profile/03767322671135898388noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-23365118357582192002017-01-02T21:57:51.051+05:302017-01-02T21:57:51.051+05:30ब्राह्मणांनी कुळवाडीभुषण छत्रपती शिवरायांचा राज्या...ब्राह्मणांनी कुळवाडीभुषण छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर नाकारून शुद्र म्हनून अपमान केला.संभाजी महाराजांचा मनुस्मृतिनुसार वध केला.राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करनारे शाहुंच्या तुकड्यावर जगणार्या ब्राह्मण.या सगळ्याचा बदला घेतला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी.आंबेडकरांना मानाचा मुजरा.२५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्म्रुती जाळल्यानंतर दुसर्या दिवशी बाबासाहेब हे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर गेले होते.तोच दिवस हा विजय दिवस म्हनूण जगले पाहिजे.प्रकाश पाटील-मतिवडेकरhttps://www.blogger.com/profile/03767322671135898388noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-6922474721102573292017-01-01T11:16:36.086+05:302017-01-01T11:16:36.086+05:30बहुजनवाद्यांची मोठी बोंब काय आहे माहीत आहे का ? त्...बहुजनवाद्यांची मोठी बोंब काय आहे माहीत आहे का ? त्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या जातीवर आधारीत कायदे करणार्या राज्य-घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले गेले आहे आणि ते सगळ्यांना लागू आहे पण त्याच आंबेडकरांनी मनुला मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले नाही त्याचा ग्रंथच जाळून टाकला.ही आंबेडकरांची अभिव्यक्ती म्हणायची ? आंबेडकरांनी दलितांना जातीवर फ़ायदे दिले आणि जातीय विषमता नष्ट व्हावी अशी इच्छा धरली हेच मला आश्चर्य झोपू देत नाही.क्षुद्रांना मरणयातना देणारी मनुस्म्रुती जाळून सवर्नांना मरनयातना देणारी घटना लिहिली ती जाळली तर आंबेडकरांना वाईट वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतो.<br />जय हिंद जय हिंदोस्थानसंजय कारंडेhttps://twitter.com/sanjaykarandek1noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-54709056896506086942016-12-31T11:41:48.722+05:302016-12-31T11:41:48.722+05:30आपल्या लिखानातून अस्पृश्यता समर्थन वाहत आहे.तुम्ही...आपल्या लिखानातून अस्पृश्यता समर्थन वाहत आहे.तुम्ही म्हणता घाणेरडे राहणीमान कारणीभुत होते मग बाबासाहेब आंबेडकर तर कायम स्वच्छ असायचे ते तर सुटा-बुटात असायचे मग ते का अस्पृश्यतेचे शिकार झाले ? त्यांच्या शाळेत झाडलोट करणारी बाई सुद्धा आंबेडकरांना पाणी देताना वरूनच द्यायची. बडोद्याचे महाराज (ज्यांच्या बद्दल आजही आम्हाला आदर आहे) यांच्या राजदरबारातील साधे कारकूनही आंबेडकरांशी चुकीचे वागायचे.फ़ाईल लांबच फ़ेकायचे आंबेडकरांच्या हातात कधी देत नसत हे सर्व घडण्याचे कारण काय होते सांगु शकाल काय ?.त्यामुळे केवळ आरोप करणे चुकीचे आहे.नंदकुमार शिंदेhttps://www.blogger.com/profile/12720360360646839764noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-34387806530862288912016-12-31T11:35:29.959+05:302016-12-31T11:35:29.959+05:30भागवतांना वाटतय एवढं सोप्प नाही ते.कायदे बदलणे आणि...भागवतांना वाटतय एवढं सोप्प नाही ते.कायदे बदलणे आणि संविधान बदलणे यात फ़रक असतो कायदे काळानुसार बदलू शकतात.पण संविधान बदलणे म्हनजे अति झाले.संविधानामूळेच आपला देश एवढ्या समस्या असतानाही एकसंघ आहे.अन्यथा देशाचे कधीच तूकडे झाले असते.त्यामुळे संविधानाला पर्याय नाही पण कायदे बदलू शकतात.नंदकुमार शिंदेhttps://www.blogger.com/profile/12720360360646839764noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-74329015499565345472016-12-31T10:21:17.894+05:302016-12-31T10:21:17.894+05:30स्वयंसेवक संघाचे चालक भागवत म्हणाले होते की संविधा...स्वयंसेवक संघाचे चालक भागवत म्हणाले होते की संविधान हे काही जगण्याचे साधन नाही.संविधानाशिवाय आपण जगू शकतो.हेच अंतिम सत्य आहे आणि त्याच्या सिद्धतेसाठी आपण झटले पाहिजे.विषमतावादी संविधान संपवणे गरजेचे आहे तरच सवर्णांना सन्मान मिळेल.नारायण प्रभुदेसाईhttps://www.blogger.com/profile/07341266622294518397noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-67653851000604898082016-12-31T10:19:04.475+05:302016-12-31T10:19:04.475+05:30आम्ही आजही पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी मनुस्मृति...आम्ही आजही पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी मनुस्मृति जाळावी लागते साहेब.नाहीतर दुसरं कारण असु शकत नाही.बर आता मनुस्मृति जाळनारे बौद्ध असतात किंवा बौद्ध धम्माचे अनुकरण करनारे असतात मग यांना हिंदु पवित्र धर्मग्रंथाचा काय त्रास होतोय कळत नाही.श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-44053652045174488992016-12-30T00:17:38.511+05:302016-12-30T00:17:38.511+05:30ज्या मनुस्मृतिनं दलित समाजाला शिक्षण नाकारलं होतं,...ज्या मनुस्मृतिनं दलित समाजाला शिक्षण नाकारलं होतं, ज्या मनुस्मृति नं आम्हाला माणूस म्हणून स्वीकारलं नव्हतं.ति मनुस्मृति बहुजनावर लादणार्या ब्राम्हणी व्यवस्थेच्या ढुंगणावर लाथ मारण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन केलं.पण संविधान संपवायला सरसावलेले हिजडे परत एकदा आमच्यावर मनुस्मृति लादु इच्छीताहेत.आणि लादत आहेत.याला जबाबदार जितकी बळकट ब्राम्हणी व्यवस्था आहे तितकेच आपणहि आहोत.<br />आज लोकशाहिचे चारहि स्तंभ संसद, न्यायपालिका,प्रशासन मिडिया ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत.मग आम्ही कितीहीआकांडतांडव एक केलं तरि त्यातुन काहीच साध्य होणार नाहि.कारण बाबासाहेब म्हणाले होते की इथून पुढे राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाहि तर तो मतपेटितुन जन्माला येईल.पण आज जन्माला आलेला राजा मतपेटितुन आला खरा पण तो षंड् होऊनच.म्हणूनच आमचे आमदार खासदार यावर काहीही करु शकत नाहीत.<br />संविधानात आमचा प्राण आहे .पण ते संविधान आर एस एस,भाजपा,काँग्रेस संपवत आहे.आणि आम्ही त्यांची धुवायला हात मागे सारून तयार होतोय.शञु आमचा गळा दाबतोय् आणि आम्ही त्याला आमच्या घराचा दरवाजा सताड उघडा ठेवला आहे.मनुमुळे आमच्या महापुरुषांचे कितीतरी बळी गेलेत आणि जात आहेत आणि आपण फक्त आंदोलन ,मोर्चे काढून बारा दिवस दुःख पाळतो.कारण सोडून परिणामावर चर्चा करतो.माझ्या बांधवानो ज्या आर एस एस, भाजपा ने आम्हाला संपवले तेच लोक बाबासाहेंबाची १२५वी जयंती साजरी करण्याचं नाटक करत आहेत.आणि आमचे षड् लोक त्यांच्या षड््यंञात सामील होत आहेत.आम्हाला हवेत ठेवत आहेत.यासाठी आपण जाग्रुत झालं पाहिजे आम्हि आमचे वाद,आमची भांडणं बाजूला ठेवली पाहिजेत.शञुच्या खोट्या भुलथापाना बळी पडण्यापेक्षा तर्क करा सजग राहून ब्राम्हणी व्यवस्था संपवून टाकण्यासाठी फक्त एकदाच, फक्त एकदाच आपण आप आपल्यातला वाद बाजूला ठेवा.ही समस्या एका जातीची नाहि.तर आम्हा सर्व मुलनिवासी बांधवाची आहे.नंदकुमार शिंदेhttps://www.blogger.com/profile/12720360360646839764noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-84864527066867874172016-12-30T00:07:18.018+05:302016-12-30T00:07:18.018+05:30महर्षी मनु महाराजांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे न्यायव...महर्षी मनु महाराजांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे न्यायव्यवस्था आणि समाजशास्त्र आहे.त्यामध्ये कोणत्याही पानात दलित हा शब्द आलेलाच नाही.आत्ता जे काही दलित आंबेडकरवादी ओरडत असतात मनु महाराजांविरोधात ते दलित आजही स्वत:ला शुद्र समजतात असे आपल्याला म्हणावे लागेल.मनुंची व्यवस्था हि कर्मावर आधारीत होती त्यामुळे आत्ताचा कोणी म्हणु शकत नाही की आम्ही त्यावेळी शुद्र होतो आणि आजही शुद्रच आहोत.त्यामुळे मनु नेमका आजच्या ओणत्या जातीच्या विरोधात होता हे सांगणं कठिण आहे.संदीप पाटीलhttps://www.blogger.com/profile/16187556473197571521noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-43378995306992375612016-12-30T00:06:43.146+05:302016-12-30T00:06:43.146+05:30आज अस्पृश्यता बद्दल फ़ारच गवा-गवा केला जातो त्यासाठ...आज अस्पृश्यता बद्दल फ़ारच गवा-गवा केला जातो त्यासाठी महर्षी मनुंच्या मनुस्मृतिला जबाबदार धरले जाते.भारतीय पुरोगामींना एक घाण सवय आहे ती म्हणजे कारणं शोधण्यापेक्षा परिणामावर रडत बसणे.प्रत्येकजण अस्पृश्यता किती वाईट आणि अस्प्रुष्यतेला मनुस्मृति कशी जबाबदार आहे हे टाहो फ़ोडून ओरडत असतो.पण कसे का झाले ? ते अतिक्षुद्रांच्याच बाबतीत का झाले ? याचा अभ्यास कोणी करताना दिसत नाही.त्यांच्या या अवस्थेला बर्याच वेळी राहणीमान जबाबदार होते.आमच्या पंचक्रोशीत ५०-६० वर्षापुर्वी अस्पृश्यता होती.त्याचं तसं कारणही होतं.अत्यंत घाणेरडे राहणीमान (ज्यात आज ४०% फ़रक पडलाय) गावाच्या बाहेर एका ठिकाणी मेलेलं जनावर आणुन टाकलं जायचं.जनावर टाकलं रे टाकलं की सर्व दलित (म्हणजे महार-मातंग) घरी जे काही हत्यात असेल ते घेऊन,घरात असतील ती भांडी घेऊन तिथे जात व मेलेल्या जनावाराचे मांस काढून आणत असत.त्यासाठी एकमेकांशी भांडणही होत असत.घरी आणल्यानंतर ये मांस वाळवून पोत्यात घालून माळ्यावर ठेवत असत आणि ज्या वेळी तलप येईल खायची तेंव्हा ते वाळलेले मांस काढून पाण्यात उकडून शिजवून खात असंत.त्या मांसाचा इतका घाण वास येत असत की दारावरून जाणारा एखाद सवर्ण बेशुद्ध होईल.असल्या घाणेरड्या वागण्याने त्यांना अस्प्रुष्य मानले गेले यात सवर्णांची चुक होती असे मला अजिबात वाटत नाही कारण जे शिकलेले दलित आहेत ते आजुनही बाकी दलितांशी जवळचे संबंध प्रस्थापित करत नाहीत.त्यामुळे पुरोगामींनी तोंडाची गटार उघडण्यापुर्वी कोणत्याही विषयावर खोल अभ्यास करावासंदीप पाटीलhttps://www.blogger.com/profile/16187556473197571521noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-1850956632388966242016-12-29T13:46:07.845+05:302016-12-29T13:46:07.845+05:30मला भारतीय राज्यघटना आणि मनुस्मृति यामधील एक निवडा...मला भारतीय राज्यघटना आणि मनुस्मृति यामधील एक निवडायला सांगितले तर मी मनुस्मृति निवडीन कारण ती गुणकर्मावर आधारीत आहे जे काही फ़ायदे असतील किंवा शिक्षा असतील त्या गुणकर्मावर आधारीत आहेत उलट राज्यघटनेमध्ये सर्व फ़ायदे आणि शिक्षा जातीवर आधातीत आहेत.तरीही मनुस्मृति जर जाळण्याच्या लायकीची असेल तर राज्यघटनेचे काय करायचे ? तुम्हीच ठरवाअनिल भोजीhttp://www.anilbhoji.blog.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-74395897944532892882016-12-29T13:39:27.840+05:302016-12-29T13:39:27.840+05:30मनु महाराज हे इश्वांकु कुळातील क्षत्रिय होते ते ब्...मनु महाराज हे इश्वांकु कुळातील क्षत्रिय होते ते ब्राह्मण नव्हते हे समजल्यावर बर्याच लोकांचा विरोध मावळेल मनुंवरचा.प्रत्येक लिखान हे काळानुसार लिहिले गेलेले असते.त्याचा आपण आदर केला पाहिजे.अनिल भोजीhttp://www.anilbhoji.blog.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-47285057406101988552016-12-29T13:37:14.558+05:302016-12-29T13:37:14.558+05:30मुळात मनुस्मृतिला शिव्या देणार्या अक्कलहीन लोकांना...मुळात मनुस्मृतिला शिव्या देणार्या अक्कलहीन लोकांना माहीत नाही की कोणत्तेही पुस्तक किंवा ग्रंथ १००% शुद्ध नसते एवढंच नाही तर भारतामध्ये दलितोद्धारासाठी लिहिलेली राज्यघटना पण १००% शुद्ध नाही.त्यातही दलितांना ब्राह्मण ठरवलेले आहे त्यामुळे आंबेडकरांनी मनुस्मृति जाळून परत मनुस्मृतिची दुसरी बाजू मांडलेली आहे राज्यघटनेतून.मनुस्मृतिमध्ये ब्राह्मणांना वरचे स्थान होते तर राज्यघटनेमध्ये दलितांना वरचे स्थान.मग मनुस्मृति आणि राज्यघटनेमध्ये काय फ़रक आहे ?रंजन डाफ़ळेhttps://www.blogger.com/profile/05982502469556352707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-24922110440920018142016-12-29T12:59:01.151+05:302016-12-29T12:59:01.151+05:30प्रश्न मानण्याचा नाही.राजसत्तेवर धर्मसत्तेचा वरचस्...प्रश्न मानण्याचा नाही.राजसत्तेवर धर्मसत्तेचा वरचस्मा पाहिजे असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले होते. जरी आपण सं म्हणालो की आज कोणी मानणार नाही पण एक गोष्ट होऊ शकते, मनुस्मृति ही हिंदुंची अस्मिता आहे.मनुस्मृति रोजच्या वापरात आली तर तीचे समर्थक तयार होऊन आमलात आणायची मागणी होऊ शकते जे त्यांना पाहिजे आहे.मनुचे समर्थक तयार झाले तर हिंदुत्व आणखीनच कट्टर होईल आणि राज्यघटनेला फ़टका बसण्याचा तोटा आहे.म्हणून मनुस्मृति बंद केली पाहिजे.अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीही चालणार नाही.ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे.राहूल पाटील-कोल्हापूरेhttps://twitter.com/iRahulindianoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-75350201274480542532016-12-29T12:42:32.210+05:302016-12-29T12:42:32.210+05:30मनुला जाऊन आता हजार वर्षे झालेली आहेत त्याचे म्हणन...मनुला जाऊन आता हजार वर्षे झालेली आहेत त्याचे म्हणने आपण आज मानलेच पाहिजे असं नाही.आज कोणी किती लोकं मानतात मनुला ? किंवा त्याच्या ग्रंथाला ? कोणीही माननार नाही.काळाच्या ओघात सर्व काही मागे पडत आहे.आज जुण्या काळातील स्त्री राहिली आहे का ? नाही, तर आज स्त्रीयाही पुढे आल्या आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यामुळे विनाकारण मनु ला विरोध करून आपली राजकीय पोळी कुणी भाजू नये.जो मनु आज नाहीसा झाला आहे त्याची पुन्हा पुन्हा आठवण काढण्यात काय फ़ायदा आहे ? अशाने ज्यांना मनु माहीत नव्हता ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी मनुचे नावपण घॆतले नाही त्यांना आता मनु समजेल कोण होता.रंजन डाफ़ळेhttps://www.blogger.com/profile/05982502469556352707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-4277794185085220712016-12-29T12:39:32.492+05:302016-12-29T12:39:32.492+05:30ज्या मनुच्या ग्रंथाने भारत देशामध्ये चार वर्ण आणि ...ज्या मनुच्या ग्रंथाने भारत देशामध्ये चार वर्ण आणि जातीयता निर्माण केली.ज्या मनुमुळे देशामुळे जातीय तेढ निर्माण झाली.माणसाला माणुस म्ह्णून जगण्याचा आधिकार राहिला नाही.क्षुद्रांना तर आधिकार नाहीच उलट स्त्रीयांना केवळ भोगवस्तु म्हणून संबोधण्यात आली.मानव हा मानव म्हणून जगणार नाही अशी परिस्थिती निर्मान झाली त्याला जबाबदार एक ग्रंथ जो मनुस्मृति.महात्मा फ़ुलेंनी पहिल्यांदा विरोध केला आणि नंतर आंबेडकरांनी ती जाळून टाकली.त्यामुळे मागासवर्गिय लोकांना त्याबद्दल राग असंणं स्वाभाविक आहे.आजच्या जातीयव्यवस्थेला कोणी कारणीभुत असेल तर ती मनुस्मृति आहे.स्त्रीयांविषयी तर मनु एकदम नीच पातळीवर जातो स्त्री ही संभोगासाठी आतूर असते असे मनु म्हणतो.मग मनुची आई ही एक स्त्री होती हे तो विसरलेला दिसतो.प्रत्येक स्त्रि ही आईचच रुप असतं असं आमची संस्क्रुती आम्हाला सांगते मग अशा वेळी आपण शांत रहायचं का ?राहूल पाटील-कोल्हापूरेhttps://twitter.com/iRahulindianoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-13480912146651676072016-12-26T18:16:46.528+05:302016-12-26T18:16:46.528+05:30असं कसं.काहिही बोला-लिहा.व्हॉल्टेयरने व्यक्तिस्वात...असं कसं.काहिही बोला-लिहा.व्हॉल्टेयरने व्यक्तिस्वात्रंत्यामधील भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य ह्याचे महत्व अतिशय चांगल्या तर्हेने सांगितले आहे त्याचे महत्व आपण राखले पाहिजे.पण व्यक्तीस्वात्रंत्याचा उपभोग घेताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घॆणे गरजेचे आहे त्यामुळे फ़क्त महर्षी मनूच नाही तर कोणत्याही महापुरुषांविषयी बोलताना विचार करून बोलले पाहिजे.<br />श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-56601330175972682792016-12-26T14:35:04.974+05:302016-12-26T14:35:04.974+05:30आणखी किती वष्रे मनुस्मृती जाळणार?
http://www.loksa...आणखी किती वष्रे मनुस्मृती जाळणार?<br />http://www.loksatta.com/vishesh-news/dr-babasaheb-ambedkar-manusmriti-dahan-1369640/<br />मनुस्मृतिदहन केल्यानंतरची ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी डावे-पुरोगामी पार पाडणार आहेत काय? मनुस्मृती जाळल्यानंतर त्याऐवजी काय स्वीकारायचे आणि जीवननिष्ठा कशाशी जोडून घ्यायची हे ठरविणार आहेत काय? जोपर्यंत ही गोष्ट ते ठरविणार नाहीत तोपर्यंत त्यांना मनुस्मृतीच जाळणे भाग आहे आणि मनुस्मृतिदहन ही आता कसलीही रिस्क नसलेली सोपी गोष्ट होऊन बसली आहे. आम्ही अजूनही पुरोगामी आहोत, हे दाखविण्यापुरताच आता तिचा उपयोग उरला आहे. मनुस्मृतिदहन करून आपण भारतीय संस्कृतीमधली सर्वात वाईट गोष्ट निदर्शनास आणतो आणि तसे करण्याची आवश्यकताही काही प्रमाणात आहे; परंतु त्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्या संस्कृतीमधला सर्वात उज्ज्वल ठेवा अधोरेखित करण्याची आहे आणि हे मात्र आपण कटाक्षाने टाळतो.रंजन डाफ़ळेhttps://www.blogger.com/profile/05982502469556352707noreply@blogger.com